Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

५४ हजार कोटी रुपये खर्चून जनतेच्या माथी मृत्युचा महामार्ग

मुंबई दि १(प्रतिनिधी)- नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग मोठा गाजावाजा करुन ईडी सरकारने घाईघाईत पंतप्रधानांच्या हस्ते खुला केला. हा महामार्ग सुरु झाल्यापासून दररोज अपघात होत आहेत. या महामार्गाबद्दल अनेक तक्रारीसुद्धा येत आहेत पण शिंदे फडणवीस…

शिंदे फडणवीस सरकारचा असाही एक विक्रम

मुंबई दि १(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारने ३० जून २०२३ रोजी एका दिवसात तब्बल १११ शासन आदेश काढण्याचा विक्रम केला आहे. त्यातील जवळपास ८० आदेश हे बदली किंवा पदोन्नती संदर्भात आहेत आणि ३ आदेश हे समिती स्थापन करण्यासंदर्भात आहेत. या आदेशातून…

हे ‘कुराज्य’ लवकर जावे, हीच राज्यातील जनतेची इच्छा!

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीचे सरकार कटकारस्थान करुन पाडले व शिंदे-फडणवीस यांचे सरकार स्थापन होऊन वर्ष झाले. हे एक वर्ष गद्दारी, राज्यातील जनतेशी केलेली बेईमानी तसेच दिल्लीच्या इशाऱ्यावर महाराष्ट्राला १० वर्ष अधोगतीकडे घेऊन जाणारे…

‘मराठा आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत फेटा घालणार नाही’

बीड दि ३०(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा एैरणीवर येण्याची शक्यता आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप नेत्या पंकजा मुंडे या अधिक आक्रमक झाल्या आहेत. जो पर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही, तो मी पर्यंत फेटा बांधणार नाही, असं वक्तव्य…

राज्यात २०२४ नंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राहणार नाहीत?

अमरावती दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे गट आणि भाजप सत्तेत येऊन १ वर्ष होत पूर्ण झाले आहे. अद्याप या सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. परंतु, लवकरच शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी शक्यता आहे. त्यातच शिंदे गट समर्थन…

शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- शिंदे फडणवीस सरकारला आज एक वर्ष पूर्ण झाले आहे. पण अजूनही बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. शिंदे फडणवीस यांनी यासाठी अनेकवेळा दिल्ली दरबारी हजेरी देखील लावली. उलट शिंदे गटाच्या पाच मंत्र्यांना भाजपाने डच्चू…

पंतप्रधान मोदी ५० दिवसानंतरही मणिपूर हिसांचारावर गप्पच, मोदी रोमचे निरो

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- मणिपूरमध्ये सुरु असलेला हिंसाचार ५२ दिवसानंतरही शमलेला नाही आणि पंतप्रधानही या हिंसाचारावर साधा ‘म’ सुद्धा काढत नाहीत हे या देशाचे व मणिपूरी जनतेचे दुर्भाग्य आहे. ‘रोम जळत असताना निरो फिडल वाजवत होता’ या…

मोदींच्या मंत्रिमंडळात शिंदे गटाला मिळणार इतकी मंत्रीपदे

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारला वर्ष पूर्ण झाले आहेत. यानिमित्ताने शिंदे-फडणवीस सरकारला मोदी सरकारनं खास भेट दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात शिंदे गटाच्या वाट्याला एक कॅबिनेट एक राज्यमंत्री पद मिळणार…

स्वातंत्र्यदिन व राष्ट्रगीताचा अपमान करणाऱ्या संभाजी भिडेंवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी भारताला १५ ऑगस्टला मिळालेले स्वातंत्र्य खरे नाही असे निर्लज्ज विधान करुन तमाम भारतीयांचा अपमान केला आहे. संभाजी भिडे यांचे विधान हे लाखो स्वांतत्र्य सैनिकांचाही अपमान करणारे आहे ज्यांनी…

केसीआर यांच्या पक्षाचा महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा उमेदवार ठरला

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीने महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश केला आहे. अनेक माजी आमदार, खासदारांना पक्षात घेत त्यांनी प्रस्थापितांना आव्हान दिले आहे. त्यातच आता पक्षाने आपला…
Don`t copy text!