Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
‘ब्राह्मण भारताचे नसून रशियाचे त्यांना इथून पळवून लावा’
पटना दि ३(प्रतिनिधी)- बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार यदुवंश कुमार यादव एका वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. यादव यांनी काही दिवसांपूर्वी ब्राह्मणांबाबत वादग्रस्त विधान केले होते. त्याचा व्हिडिओ सध्या…
महाराष्ट्रात कोसळत असलेल्या कायदा व सुव्यवस्थेची त्वरित दखल घ्यावी
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- मुंबईत राजभवन येथे राज्याचे महामहिम राज्यपाल श्री रमेश बैस यांची प्रदेश काँग्रेस अध्यक्ष श्री नाना पाटोळे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री व प्रदेश कार्याध्यक्ष मो आरिफ (नसीम) खान, अखिल भारतीय काँग्रेस कमिटी…
शरद पवारांनंतर महाराष्ट्र भाजपानेही भाकरी फिरवली
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर भाजपच्या गोटातून मोठी बातमी समोर आली आहे. कारण लोकसभेसाठी भाजपने आता कंबर कसली आहे. त्यासाठी नवी कार्यकारिणी जाहीर केली आहे. या नव्या टिमसह…
खासदार सुप्रिया सुळे होणार राष्ट्रवादीच्या नव्या अध्यक्षा?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या संस्थापक शरद पवार यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली. आता राष्ट्रवादी काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण असणार यावर अनेक तर्कवितर्क लावले जात…
राष्ट्रवादी काँग्रेसची भाजपसोबत बोलणी सुरू
बेळगाव दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज निवृत्तीची घोषणा केली आहे. त्यामुळे सगळे राजकारण ढवळून निघत असताना काँग्रेसचे जेष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोठे वक्तव्य केले आहे. कर्नाटक…
..तर राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुप्रिया सुळे होऊ शकतात
मुंबई दि २(प्रतिनिधी)- शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. पवारांच्या राजीनाम्यानंतर राष्ट्रवादीचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण असणार यावरुन अनेक तर्क लावले जात आहेत. त्यातच शरद पवार यांचे निकटवर्तीय विठ्ठलशेठ…
राज्यातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यासाठी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलवा
मुंबई दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान कार्यक्रमावेळी खारघर येथे झालेली घटना हे सरकारी हत्याकांड असून अजूनही याप्रकरणी गुन्हा दाखल केलेला नाही. या घटनेला सरकारचे ढिसाळ नियोजनच जबाबदार आहे. खारघर घटनेची हायकोर्टाच्या…
राष्ट्रवादीचे अध्यक्ष होण्यासाठी अजित पवार उतावीळ!
मुंबई दि २(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात त्यांच्या एका निर्णयाने खळबळ उडवून दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून पायउतार होतानाच आपण राजकारणातून निवृत्त होत असल्याचं…
अदानीचा जीएसटी माफ होतो तर कृषी साहित्यावरील जीएसटी माफ का होत नाही?
मुंबई दि २(प्रतिनिधी)- अवकाळी पाऊस व त्यानंतरच्या गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. शेतातील उभी पिके वाया गेली आहेत, पालेभाज्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले असून अद्याप पंचनामेही झालेले नाहीत. शासन व प्रशासनाला पंचनामे…
मुंबई महानगरपालिकेच्या ९२ हजार कोटींच्या ठेवीवर भाजपाचा डोळा
मुंबई दि २ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा मुंबईत होत असताना विरोधकांनी पुन्हा अपप्रचार करण्याचा प्रयत्न केला. मविआला मिळणारा प्रतिसाद पाहून सत्ताधारी पक्षाला भिती बसली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत शिंदे गट व…