Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
विशेष
आपल्या देशातील आजवरच्या पंतप्रधानांचे शिक्षण काय?
दिल्ली दि ८(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीवरून वाद निर्माण झाला आहे. पंतप्रधानांची पदवी बनावट असल्याचा आरोप विरोधक करत आहेत. तर भाजपाकडून मोदींच्या पदवीचे प्रमाणपत्र दाखवण्यात येत आहे. पण…
जेंव्हा पंतप्रधानांचा निषेध करत १०६ खासदारांनी दिला होता राजीनामा
दिल्ली दि २५(प्रतिनिधी)- सुरत न्यायालयाने मानहानीच्या एका प्रकरणात राहुल गांधींना दोन वषारची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे लोकसभा सचिवालयाने खासदार म्हणून अपात्र ठरवले आहे. 'मोदी आडनाव' बद्दल टिपण्णी केल्यानंतर त्यांना दोषी ठरवून लोकसभा…
खासदारकी गेली राहुल गांधीची चर्चा मात्र मनमोहन सिंगाची
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- सुरत न्यायालयाने दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावल्यानंतर दुसऱ्याच दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. मात्र गांधी यांची खासदारकी रद्द होण्यामागे त्यांचीच दहा वर्षापूर्वीची एक गोष्ट…
ठाकरे व फडणवीस यांच्या एकत्र वाटचालीमुळे राज्याच्या राजकारणात भूकंप होणार
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मागील काही दिवसांमध्ये सातत्याने भूकंप होत आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग आणि त्यानंतर झालेला सत्तासंघर्ष यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. एकनाथ शिंदे यांचे बंड हा त्यातला सर्वोच्च बिंदू…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीसांना आहे इतका पगार
मुंबई दि १३(प्रतिनिधी)- एप्रिल महिना जवळ आल्याने सगळ्यांना पगार वाढीचे वेध लागले आहेत. राज्यात देखील पगार वाढीच्या मागणीसाठी आक्रमक आहेत. अगदी जुन्या पेन्शन मुद्यावर सरकार पेचात आहे. पण राज्याचा कारभार हाकणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,…
रवींद्र धंगेकरांनी ‘या’ कारणांमुळे जिंकला कसब्याचा गड
पुणे दि ३(प्रतिनिधी) - पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघात तब्बल २८ वर्षानंतर भाजप उमेदवाराचा पराभव झाला आहे. कॉंग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजप उमेदवार हेमंत रासने यांचा ११ हजार मतांनी पराभव केला आहे. पण भाजपाचा गड धंगेकरांनी…
संजय राऊतांमुळे चर्चेत आलेला हक्कभंग प्रस्ताव काय असतो?
मुंबई दि १(प्रतिनिधी) - राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलच राजकारण तापले आहे. महाराष्ट्राचे विधीमंडळ म्हणजे चोर मंडळ, तिथे सगळे चोर बसले आहेत, असे वादग्रस्त विधान त्यांनी केले होते.…
इतिहास नामांतराचा ऎतिहासिक कारणांना राजकारणाची किनार
मुंबई दि २५(प्रतिनिधी)- केंद्र सरकारने ओैरंगाबाद आणि उस्मानाबादचे नामकरण छत्रपती संभाजीनगर आणि धाराशिव करण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. त्यामुळे पक्षांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे पण या दोन शहरांची नावे बदलण्याचा संघर्ष खुप…
आदर्श विवाह पद्धतीचा अवलंब करून दोन शाळा केल्या डिजिटल
वणी दि १३(प्रतिनिधी)- वणी येथील युवा उद्योजक मनीष बुरडकर आपल्या महाविद्यालयीन आयुष्या पासून समाज हितासाठी काम करत होते. वणीत देखील त्यांनी या पूर्वी अनेक सेवा भावी उपक्रम राबविले. पुण्यातील डॉ गणेश राख यांच्या मार्गर्शनाखाली विदर्भात…
‘या बाळासाहेबाची त्या बाळासाहेबांना हात जोडून विनंती आहे’
मुंबई दि २३(प्रतिनिधी)- बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचा मुहूर्त साधत शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युतीची घोषणा करण्यात आली. आणखी पुढे काय करता येईल या सर्व गोष्टींचा त्या-त्या वेळेला जशी वेळ येईल तसा विचार केला जाईल.असे सांगत ही युती…