Latest Marathi News
Browsing Category

व्हायरल

भंडाऱ्यात नदीपात्रात नाव उलटली आणि…..

भंडारा दि २० (प्रतिनिधी)- भंडारा जिल्ह्यात कृष्ण विसर्जनासाठी एका छोट्या नावेने वैनगंगा नदीपात्रात जाणे ६ जणांच्या जीवावर बेतले असते, मात्र दैव बलवत्तर म्हणून सहा जण थोडक्यात बचावले आहेत. ही घटना भंडारा जिल्ह्याच्या खमारी बुटी गावात घडली.…

पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळली ही इमारत

मुंबई दि १९ (प्रतिनिधी)- मुंबईत बोरिवली पश्चिमेकडील साई बाबानगरमध्ये गीतांजली नावाची चार मजली इमारत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पत्याच्या बंगल्याप्रमाणे ही इमारत कोसळली आहे. घटनास्थळी अग्निशामक दलाच्या…

 ‘मी अमोल कोल्हे मला पैशाची गरज आहे’

पुणे दि १७ (प्रतिनिधी)- छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेले लोकप्रिय अभिनेते आणि राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे सोशल मिडीयावर चांगलेच सक्रिय असतात. पण सोशल मिडीयावर त्यांचे सक्रिय असणे…

उदयनराजेंनी कार्यकर्त्याला भरवला अशा पद्धतीने पेढा

सातारा दि १७ (प्रतिनिधी)-उदयनराजे भोसले आपल्या हटके स्टाईलमुळे कायमच चर्चेत असतात. कधी दुचाकीवर फिरताय तर कधी कार्यकर्त्यांसाठी पोलिसांशी भिडतात पण काॅलर उठवण्याची स्टाईल जास्त फेमस आहे. यामुळं ते आपल्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलेच लोकप्रिय…

विनायक मेटेंचा अपघात की घात?

मुंबई दि १४ (प्रतिनिधी) - शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष माजी आमदार राज्यातील मराठा समाजाचे महत्वाचे नेते मानले जाणारे विनायक मेटे यांचा पहाटे अपघातात निधन झाले. मराठा आरक्षणाच्या बैठकीसाठी मुंबईला जात असताना पहाटे त्यांचा अपघात झाला. अपघातात…

हर घर तिरंगा मोहीम मुस्लिमांच्या फायद्याची’

लखनऊ दि १४ (प्रतिनिधी)- उत्तर प्रदेशातील गाझियाबाद येथील एका मंदिरातील पीठाधीश्‍वर आणि महामंडलेश्वर यती नरसिंहानंद यांचा एक वादग्रस्त व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये त्यांनी भाजपच्या 'हर घर तिरंगा' मोहिमेवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे.…

मुलांना खायला घालू की मारु?

पाकिस्तान दि ११ (प्रतिनिधी)- गेल्या काही महिन्यांपासून भारताच्या शेजारील देशांमध्ये महागाईमुळे जनता सरकारच्या विरोधात उतरली होती. श्रीलंकेनंतर पाकिस्तानमध्येही जनतेत मोठ्या प्रमाणात महागाईच्या मुद्यावर सरकार विरोधात नाराजी दिसत आहे. अशातच…

 ‘हर घर तिरंगा’ गाण्याची सोशल मिडीयावर धुम

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- भारताला स्वातंत्र्य मिळालेल्या एैतिहासिक घटनेला येत्या १५ ऑगस्टला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट २०२१ पासून म्हणजेच मागील एका वर्षांपासून संपूर्ण देशभरात ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत…

काही सेकंदातच तरुणावर 35 वार….पुण्यातील घटना..बघा धक्कादायक सीसीटीव्ही फुटेज

Pune Crime News - पुण्याच्या नानापेठेत एका तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. अवघ्या 30 सेकंदात या तरुणावर तीक्ष्ण हत्याराने 35 वार करण्यात आले. नाना पेठेतील नाना वाडा परिसरात सोमवारी मध्यरात्री ही घटना घडली. अक्षय वल्लाळ (वय 33) असे खून…

15 दिवसांत 3 वेळा साप चावला तरी 12 वर्षांचा चिमुकला ठणठणीत…डॉक्टरही हैराण बघा नेमक काय…

विषारी साप म्हटल की अंगावर शहारे उभे राहतात...एखाद्याला विषारी साप चावला आणि त्याला वेळेत उपचार मिळाले नाही तर त्याचा लगेच मृत्यू होतो. पण सध्या साप चावल्याचं एक विचित्र प्रकरण चर्चेत आलं आहे. अवघ्या 12 वर्षांच्या मुलाला एकदा-दोनदा नव्हे…
Don`t copy text!