भाजपने नौटंकी करण्यापेक्षा एकनाथ शिंदे, अजित पवारांना माफी मागायला सांगावी
मुंबई दि २१(प्रतिनिधी)- देवेंद्र फडणवीस व भाजपा यांनीच राज्यातील तरुणांना नोकऱ्यांपासून वंचित ठेवले आहे. राज्यात येणारे प्रकल्प गुजरातला पळवले आणि सरकारी नोकर भरतीचा खेळखंडोबा करुन तरुणांचे आयुष्य बरबाद केले आहे. त्यामुळे ही आंदोलनाची…