“सरकारला ही शेवटची संधी…” ३० मे च्या आंदोलनाबाबत मनोज जरांगे पाटलांचा कडक इशारा
मराठा आरक्षणासाठी आपण सरकारला पाहिजे होता त्यापेक्षा जास्त वेळ दिला असून, २९ मे रोजी आपल्या आंदोलनाला १० महिने पूर्ण होत आहेत, अशी माहिती देत मनोज जरांगे पाटील यांनी ३० मे पासून पुन्हा एकदा आमरण उपोषणाला बसण्याची मोठी घोषणा केली आहे. काही…