Latest Marathi News

पुण्यात फुकटच्या दारुसाठी एक्साईज डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्याचा धिंगाणा

पुणे दि १६(प्रतिनिधी)- पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढल्याचे वारंवार दिसून येत आहे. पण आता सरकारी अधिकाऱ्यांकडून देखील पुण्यात दादागिरी केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कारण पुण्यात फुकट दारुची मागणी करत एक्साईज…

नरेंद्र मोदींच्या राज्यात केवळ एकाच व्यक्तीचे पोषण जनतेचे मात्र शोषण

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- जगात भारताचा डंका वाजत असल्याचा टेंभा मिरवणाऱ्या तथाकथित विश्वगुरू नरेंद्र मोदी यांच्या काळात भारताचा भूक निर्देशांक आणखी ४ स्थानांनी घसरला असून १२५ देशांमध्ये भारत १११ व्या स्थानावर आला आहे. भूक आणि उपासमारीला…

‘दादा’ म्हणत होते पोलिसांची ती मोक्याची जमीन बिल्डरला द्या

पुणे दि १५(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार सत्तेत सहभागी होत पुन्हा एकदा पुण्याचे पालकमंत्री झाले आहेत. पण आता पुन्हा एकदा पालकमंत्री पदाची माळ पडल्यानंतर त्यांनी बैठकींचा धडाका उडवून दिला आहे. पण आता अजित पवार यांच्यावर एक…

या अभिनेत्रीची बदनामी करणे या युट्युबरला पडले महागात

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- बाॅलीवूड मधील अभिनेते आणि अभिनेत्रीला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. अनेकदा स्टार्स त्याकडे दुर्लक्ष करतात. पण अनेकदा काही स्टार्स ट्रोलिंगला फारच मनावर घेतात. असाच काहीसा प्रकार बाॅलीवूडमध्ये घडला आहे.…

मुंबई लोकलमध्ये महिलाचा या लावणीवर धमालेदार डान्स

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मुंबई आणि लोकलचे अनोखे नाते आहे. या लोकलमध्ये अनेक चांगल्या गोड आठवणी सामावलेल्या आहेत. म्हणून लोकलला मुंबईची लाईफलाईन म्हटले जाते. लोकल हा मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनाचा मुख्य भाग आहे. दररोज हजारोच्या संख्येने लोकं…

एकतर माझी अंतयात्रा निघेल, नाहीतर मराठा आरक्षणाच्या विजयात्रा निघेल

जालना दि १४(प्रतिनिधी)- मनोज जरांगे पाटील यांची आज आंतरवली सराटी गावात भव्य सभा पार पडली. यावेळी त्यांनी राज्य सरकार सूचक इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा वाहण्याची शक्यता आहे. यावेळी जरांगे पाटील…

पार्थ पवार यांचा लोकसभा निवडणुकीसाठी मतदारसंघ ठरला?

पुणे दि १४(प्रतिनिधी)- राजकारणात सध्या अनेक फेरबदल घडत आहेत. त्यातच लोकसभा निवडणुका जवळ आल्यामुळे कोण कोठून लढणार याची चाचपणी सुरु आहे. तर सध्या भाजपाने बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. पण बारामती आणि…

सरकारने निर्णय कॅबिनेटमध्ये घ्यायचे असतात कोणाच्या घरी नाही

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- राज्यातील टोल प्रश्नावर मनसेने आंदोलन करताच सरकार राज ठाकरेंच्या घरी जाते हे घटनाबाह्य आहे. शिंदे - फडणवीस - पवार सरकारने सर्व मर्यादा पार केल्या आहेत. राज ठाकरे यांच्या घरी सरकार जाते म्हणजे हे समांतर सरकार…

वेळकाढूपणा करु नका, आमदार अपात्रेवर लवकर निर्णय घ्या

दिल्ली दि १३(प्रतिनिधी)- शिवसेना आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा गेली सव्वा वर्ष झाले तरी अजूनही अनिर्णित आहे. अपात्रतेबाबतचा निर्णय सातत्याने लांबणीवर पडत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर…
Don`t copy text!