Latest Marathi News

पुण्यानंतर आता आळंदीत कोयता गॅंग सक्रिय

आळंदी-: आम्ही कोयता गँगची माणसे असून धंदा करायचा असेल तर २०० रुपयांच्या हप्त्याची मागणी करत चौघांनी फळ विक्रेत्याला धमकी दिली. तसेच आळंदीचा बाप ज्ञानेश्वर बडगे आहे असेही आरोपींनी म्हटले. ही घटना आळंदीतील योगीराज चौकात घडली. याप्रकरणी…

तीन पोत्यात सापडला मृतदेह ,‘ॐ’ मुळे हत्येचं गूढ उलघडण्याची शक्यता

लखनऊ : गुन्हेगार कितीही हुशार असला तरी त्याच्या एखाद्या छोट्याशा चुकीमुळे किंवा अतिआत्मविश्वासामुळे तो पकडला जातोच. सध्या अशाच एका गुन्हेगाराचा शोध कानपूरमधील पोलिस घेत असून त्यासाठी त्यांच्या हाती भक्कम पुरावाही लागला आहे.…

प्रेमाच्या आणाभाका घेत तरुणीने प्रेमविवाह केला पण…

बीड दि २३(प्रतिनिधी)- अलीकडे विवाहितेवर होणाऱ्या अत्याचारात वाढ झाली आहे. आता तर प्रेम विवाह केलेल्या एका तरूणीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रेम विवाह करुणही तरूणीने टोकाचे पाऊल उचलल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पायल आदेश चौधरी…

लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीचा संशयास्पद मृत्यू

उत्तर प्रदेश - उत्तर प्रदेशातील भदोही इथं नवविवाहित महिलेचा संशयास्पद मृत्यू झाल्यानं खळबळ माजली आहे. जौनपूरमधील मुलीचे जनपद गोपीगंज इथं शनिवारी लग्न झाले होते. रविवारी रिसेप्शन ठेवण्यात आले आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुलीचा मृत्यू…

या लावणीसम्राज्ञीचा राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम?

मुंबई दि २३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील राजकारण तेलगांणातील भारत राष्ट्र पक्ष नावाचा पक्ष सक्रिय झाल्यापासून अनेकांनी त्यांचा झेंडा हाती घेतला आहे. पण विविध पक्षातील नेतेमंडळी गळी लागल्यानंतर आता बीआरएसने आपला मोर्चा कलावंताकडे वळवला आहे. पण…

पाटेगाव-खंडाळा MIDC मंजुरीचा विषय पेटला

कर्जत दि २३(प्रतिनिधी)- कर्जत-जामखेड मतदारसंघात उद्योगाची चाके फिरावी आणि येथील युवांना रोजगार मिळावा या प्रमुख उद्देशाने मतदारसंघात औद्योगिक क्षेत्राची निर्मिती होण्यासाठी आमदार झाल्यापासूनच रोहित पवार हे सातत्याने पाठपुरावा व प्रयत्न करत…

वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर व विविध उपक्रम

कर्जत दि २२(प्रतिनिधी)- सध्या सर्व राज्यभरात पंढरीची वारी आणि आषाढी एकादशीचे वेध सर्वांनाच लागले आहेत. "जय हरी विठ्ठल" या नामघोषाने राज्यभरातून विविध पालख्या व दिंड्या पंढरपूरकडे विठुरायाच्या दर्शनासाठी मार्गस्थ झाल्या आहेत. लाखो वारकरी दर…

महाराष्ट्राचा मणिपूर करण्याचा भाजपा सरकारचा कुटील डाव

मुंबई दि २२(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात मागील दोन-अडीच महिन्यात १० ठिकाणी दंगली घडवण्यात आल्या. या दंगलीमागे सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचा हात असून महागाई, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी या दंगली घडवल्या जात…
Don`t copy text!