Latest Marathi News

या अभिनेत्रीने चार वर्ष लहान प्रियकरासोबत केले लग्न

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आपल्या अभिनयापेक्षा आपल्या वादग्रस्त विधाने आणि नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्कर हिने गुपचूप लग्न केल्याची माहिती समोर आली आहे. तिने आपली विवाह देखील राजकीय व्यक्तीसोबत…

सेल्फी दिला नाही म्हणून या क्रिकेटपटूवर चाहत्याचा हल्ला

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- टीम इंडियाचा क्रिकेटपटू पृथ्वी शॉच्या कारवर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. पृथ्वीच्या कारवर मुंबईत हल्ला झाला असून बेसबॉल स्टिकने काही अज्ञातांनी त्याच्या कारच्या काचा फोडल्या असून गाडीचे मोठे नुकसान केले आहे. या…

लग्नाच्या दिवशी नववधू लग्नमंडपाएैवजी गेली भलतीकडे

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- आजचा जमाना सोशल मिडीयाचा आहे. यावर कोणता व्हिडिओ कधी व्हायरल होईल सांगता येत नाही. आता सध्या सोशल मिडीयावर एका नवरीची तुफान चर्चा सुरू आहे. यात नवरीची एैन लग्नादिवशी भलतीच धावपळ उडाली आहे. आजकाल आपण लग्न…

शिवसेना कोणाची निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल एकमेकांचे दावे खोडून काढण्याकरता अभ्यासपूर्ण प्रतिवाद करत आहेत.याप्रकरणी आजही…

जयंत पाटील भावी मुख्यमंत्री म्हणत मुंबईत बॅनरबाजी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण या पक्षात प्रत्येक नेत्याचा एक गट आहे. त्यामुळे इथे नेहमीच गटातटाचे राजकारण पहायला मिळते. काही दिवसापूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी चर्चा सुरु असताना आता…

चाकणच्या मुख्य बाजारपेठेत बिबट्याचा धुमाकूळ

चाकण दि १६(प्रतिनिधी)- चाकण शहराच्या मध्यवस्तीत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये घबराट परसरली होती. वन विभाग तसेच रेस्क्यू टीमच्या मदतीने पाच तासांच्या अथक प्रयत्नानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात यश आले. पण त्यामुळे बाजारपेठेत मात्र अघोषित…

नगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. एका लग्नसमारंभ हा राडा झाला. यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांचा स्थानिक पातळीवरील बेबनाव पुन्हा एकदा…

‘या’ कारणांमुळे नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून  काँग्रेस पक्षात सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता काँग्रेस हाय कमांडने याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला असून नाना पटोलेंची…

आग्रा किल्ल्यावर घुमणार छत्रपती शिवाजी महाराजांचा जयजयकार

दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- ऐतिहासिक आग्र्याच्या किल्ल्यावर येत्या १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंती साजरी होणार आहे.केंद्रीय पुरातत्व विभागानं यासाठी परवानगी दिली असून यासाठी आर आर पाटील फाऊंडेशनचे विनोद पाटील यांनी या विरोधात हायकोर्टात धाव घेतली…
Don`t copy text!