Latest Marathi News
Browsing Category

क्राईम

..तर बारावीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार?

बुलढाणा दि ५(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी नवनवे खुलासे समोर येत असुन यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीच्या तपासाची जबाबदारी डीवायएसपी यामावार यांना देण्यात आली आहे. बुलढाण्यात पेपर…

प्रेमविवाहानंतर घडले असे की तरुणीने उचलले टोकाचे पाऊल

भंडारा दि ३(प्रतिनिधी)- पती पत्नीमधील वाद काही नवीन नाही. संसाराचा गाडा हाकताना त्यांच्यात वादविवाद होत असतात. पण कधी कधी हे वाद इतके विकोपाला जातात की कधी कधी अघटित घटते. कारण भंडारा जिल्ह्यातील पवनी तालुक्यात एका प्रेमविवाह केलेल्या…

नळदुर्ग पोलिसांची धडाकेबाज कारवाई

नळदुर्ग (सतीश राठोड ) : - धाराशिव जिल्ह्यातील नळदुर्ग पोलिसांनी एक मोठी कारवाई केली आहे . नळदुर्ग येथील दिल्ली दरबार हॉटेल नजीक राष्ट्रीय महामार्गावर गुटख्याने भरलेला आयशर टेम्पोत २५ लाख ९२ हजार रूपये किमतीचा गुटखा व १० लाख रुपये किमतीचे…

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची हवा, मेघालयात त्रिशंकू

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- ईशान्य भारतातली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मेघालयात सत्ताधारी नॅशनल…

अनैतिक संबंधाच्या आरोपामुळे जात पंचायतीने सुनावली अग्निपरिक्षा

तेलंगाणा दि १ (प्रतिनिधी)- आजच्या विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही जात पंचायती अस्तित्वात आहेत.या जात पंचायतींकडून देण्यात येणाऱ्या काही विचित्र निकालांमुळे त्या कायमच चर्चेत असतात. तेलंगाणात जात पंचायतीने सुनावलेला एक शिक्षा सध्या चर्चेचा…

तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

मुंबई दि १(प्रतिनिधी)- तुम्ही जर एअरटेलचे सिम वापरत असाल तर तुमच्या खिशाला दरवाढीची झळ बसणार आहे. कारण एअरटेल कंपनीने नुकतेच काही सर्कलमधील आपला कमी किंमतीचा ९९ रुपयाचा रिचार्ज प्लान बंद केला होता. कंपनीच्या या बेस प्लानची किंमत ९९…

पिस्तुलाचा धाक दाखवत पेट्रोल पंपावर सशस्त्र दरोडा

अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातील साकूर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्याचा बहाना करून आलेल्या तीन दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर दरोडा टाकला. दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यास पिस्तुलाचा धाक दाखवत दिवसभराची रोकड लंपास…

शहराची नावे बदलण्यात देशातील ‘हे’ राज्य आघाडीवर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलण्यात आली आहेत ओैरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद आता धाराशिव या नावाने ओळखले जाणार आहे. पण आत्तापर्यंत महाराष्ट्रात १८ शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. पण नामांतर म्हणजे…

म्हणून रागाच्या भरात गावगुंडाचा घरात घुसत महिलेवर हल्ला

नाशिक दि २६(प्रतिनिधी)- आजकाल शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात गावगुंडाकडून दहशत निर्माण केली जात आहे. नाशिकच्या सिडको परिसरात अशीच एक घटना समोर आली आहे. यात एक गावगुंडाने महिलेवर हल्ला करण्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक शहरातील सिडको परिसरात…

लग्नासाठी तरूणांना हवीय ‘अशी’ मुलगी, तर तरुणींना हवा असा जोडीदार

पुणे दि २५(प्रतिनिधी)- सध्या लग्न सराईची धामधुम सुरु आहे. आपली पत्नी कशी असावी याची प्रत्येक मुलाचा मनात एक प्रतिमा तयार असते ती कशी असावी कशी दिसावी तर मुलींच्या मनातही आपला होणारा जोडीदार कसा असावा याविषयी आपापली मते असतात.कारण…
Don`t copy text!