Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
मराठवाड्यातील परिस्थिती पाहता सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करावा
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- राज्यातील अनेक भागात शेतीची अत्यंत वाईट अवस्था झालेली आहे. कमी पाऊस पडल्याने मराठवाड्यात दुष्काळाची स्थिती आहे. मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये चारपट वाढ झाली आहे. जायकवाडी धरणात केवळ ४० टक्के पाणीसाठा आहे,…
शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही चार्टर्ड विमानवाल्याचे सरकार
मुंबई दि १० (प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दावोस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या दौऱ्यावर सरकारी तिजोरीतून मोठा खर्च करण्यात आला. रिक्षावाले मुख्यमंत्री अल्पावधीत चार्टर्डवाले झाले आहेत. २०१५ च्या दावोस दौऱ्यावर ६२ लाख २८ हजार…
महाराष्ट्रातील या महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
अमरावती दि ९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पण या राजकीय धामधुमीत खासदार नवनीत राणा यांचा एक हटके व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल झाला आहे. आता नवरात्र काही दिवसांवरच येऊन ठेपली असताना नवनीत राणा यांचा…
रस्त्यांवर खड्डेच खड्डे मग टोल कशाचा घेता?
नाशिक दि ९(प्रतिनिधी)- विद्यमान ट्रिपल इंजिन सरकारने महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत दयनीय करून टाकली आहे. राज्यातल्या सर्वच प्रमुख रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य झाले आहे, गाडी चालवणे आणि प्रवास करणे, हे जीवावर बेतणारे आहे. रस्त्यावरचा…
राज्याच्या ढासळलेल्या आरोग्यव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढा
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्याच्या आरोग्यवस्थेचा पुरता बोजवारा उडालेला आहे, सामान्य माणसाच्या जीवाशी खेळ सुरू आहे. नांदेडसह महाराष्ट्राच्या शासकीय रुग्णालयांमध्ये मृत्यूचे तांडव झाले. ही परिस्थिती नेमकी का उद्भवली? नेमके दोष कुठे होते? औषध…
देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रात जावे एकनाथ शिंदेंनाच राज्यात ठेवावे
मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात सर्वात मोठा पक्ष असूनही भाजपाने एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. पण आता शिंदे गटाकडून भाजपावर बिचरी टिका करण्यात आली आहे. त्यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी थेट…
येत्या निवडणुकीत शरद पवारांची शेवटची लढाई!
कोल्हापूर दि ७(प्रतिनिधी)- हिंदूहृ्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विचार सोडून उद्धव ठाकरे हे शरद पवार गटाकडे गेले होते. तर शरद पवार सत्तेत असताना त्यांनी कुटुंब आणि जनतेलाही गृहीत धरले होते. यामुळे दोन्ही नेते एकटे पडले आहेत. शरद पवार तर…
लोक मरत असताना मुख्यमंत्रीपदाच्या चर्चा कसल्या करता?
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग राज्यात असून देशातील सद्य राजकीय परिस्थिती पाहता काँग्रेसच सर्वांना बरोबर घेऊन जाणारा पक्ष असल्याची भावना जनतेत आहे. काँग्रेसचा विचार शेवटच्या माणसापर्यंत पोहचवण्यासाठी ब्लॉक…
राज्यातील शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?
मुंबई दि ७(प्रतिनिधी)- राज्यातील शिंदे सरकारचा बहुचर्चीत मंत्रिमंडळ विस्तार अजूनही पार पडलेला नाही. अजित पवार सत्तेत सामील झाले आणि आपल्यावर आलेल्यांना मंत्रीपद देखील मिळवून दिले. पण सरकार स्थापन होऊन दीड वर्ष होत आले असूनही दुसरा…