Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
आमदार प्रकाश सोळंकेंच्या घरावर मराठा समाजाचा हल्लाबोल
बीड दि ३०(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा प्रश्न आता उग्र झाला आहे. जरांगे पाटील यांची प्रकृती ढासळत असतानाही, सरकार कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे मराठा समाज आक्रमक झाला आहे. आता या आक्रमकतेचा फटला राज्यकर्त्यांना बसताना दिसत आहे. त्यातच…
मराठा समाजाला आरक्षण न दिल्यास हिवाळी अधिवेशन बंद पाडू
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील मराठा आरक्षणाची धग आता चांगलीच वाढली आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तर त्याचबरोबर अनेक नेत्यांना जाहीर जाब विचारला जात आहे. आता तर गावागावात साखळी उपोषण केले जात आहे. दुसरीकडे…
मला बोलता येतंय तोपर्यंतच चर्चेला या, नंतर नाटक….
जालना दि २९(प्रतिनिधी)- मराठा आरक्षणाचा मुद्दा आता अधिकच तापला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या उपोषण आंदोलनाला पाठिंबा वाढताना दिसत आहे. अनेक गावांमध्ये नेत्यांना गावबंदी करण्यात आली आहे. तसेच साखळी उपोषण देखील सुरु करण्यात आले…
..तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विधान परिषदेतून निवडून आणू
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिंदे गटातील १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा सध्या जोरदार चर्चेत आहे. यावर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'प्लॅन बी'ची चाहुल देणारे वक्तव्य केले आहे. त्यामुळे राज्याच्या…
प्रधानमंत्री पीकविमा योजना मोदींच्या मित्रांच्या फायद्यासाठी
जळगाव दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील भाजपा सरकार शेतकऱ्यांसाठी एक रुपयात पीकविमा योजना सुरु केल्याचा ढोल बडवत आहे पण ते खरे नाही. राज्य सरकार शेतकऱ्यांचा हप्ता विमा कंपन्यांना देते. केंद्र व राज्य सरकार जो पैसा विमा कंपन्यांना देतात तो जनतेचाच…
देवेंद्र फडणवीस पुन्हा होणार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री?
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राच्या राजकारणात सुरु असलेली अनपेक्षित घडामोडींची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. आता पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप घडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात दिवाळी आधीच राजकीय…
शेतकऱ्यांच्या आशिर्वादानेच केंद्र व राज्यातील भाजपा सरकार बदलणार
अकोला दि. २७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पक्षाचे सरकार हे शेतकरी विरोधी आहे. शेतकऱ्याकडे शेतमाल आला की बाजारात किंमती पाडून शेतकऱ्यांना भाव मिळू दिला जात नाही. कांदा, सोयाबीन, धान, कापूस, डाळ कोणत्याच पिकाला भाव मिळत नाही. भाजपाच्या शेतीविरोधी…