Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
‘कोण आले रे कोण आले, भाजपाचे दलाल आले’
अमरावती दि १६(प्रतिनिधी)- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा कायमच चर्चेत असतात. हनुमान चालीसा प्रकरणापासून तर ते कमालीचे चर्चेत आले आहेत. राष्ट्रवादीच्या पाठींब्याने विजयी होऊनही भाजपाला पुरक भूमिका ते घेत असतात.…
‘एकनाथ शिंदेना धनुष्यबाण झेपेल की नाही माहित नाही’
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत ४० आमदारांसह बंडखोरी करत भाजपासोबत सरकार स्थापन केले त्याचवेळी शिवसेनेवर देखील दावा करत पक्ष आणि चिन्ह देखील मिळवले. यानंतर सर्व भाजपा त्यांचे अभिनंदन करत असताना केंद्रीय मंत्री…
घड्याळ चिन्ह राष्ट्रवादीचेच निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
दिल्ली दि १५(प्रतिनिधी)- केंद्रीय निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का देत पक्षाचा दर्जा नुकताच रद्द केला आहे. तरीही कर्नाटक विधानसभेची निवडणूक घड्याळ चिन्हावर लढण्यास निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीला परवानगी दिली…
‘बलात्कार हे राजकीय हत्यार, असे सावरकरांचे विचार होते’
चंद्रपूर दि १५(प्रतिनिधी)- काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार यांची कन्या तथा प्रदेश युवक काँग्रेसच्या सचिव शिवानी वडेट्टीवार यांचा एक व्हिडीओ तुफान वायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये शिवानी वडेट्टीवार यांनी, बलात्कार हे…
शिंदे गटाच्या या आमदाराला ठार मारण्याची धमकी
छ. संभाजीनगर दि १५(प्रतिनिधी)- राजकीय नेत्यांना धमकी देण्याचे प्रकार थांबण्याचे नाव घेत नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, संजय राऊत, नितिन गडकरी यांच्यानंतर शिंदे गटातील वैजापूर- गंगापूर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे आमदार प्रा. रमेश…
‘त्या’ मुद्दयावरून खासदार सुप्रिया सुळे रूपाली चाकणकर आमनेसामने
पुणे दि १४(प्रतिनिधी)- विधवा महिलांच्या नावापुढे ‘गंगा भागीरथी’ असा उल्लेख करण्यावरुन राज्यातील राजकारण आणि समाजकारण ढवळून निघाले आहे. याच मुद्द्यावरुन आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विसंवाद असल्याचे समोर आले आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि…
ही अभिनेत्री नाशिक मधून लढणार आमदार, खासदारकीची निवडणूक
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मराठी मालिका, चित्रपटांमध्ये उत्तमोत्तम काम करत अभिनेत्री सायली संजीव लवकरच राजकारणात प्रवेश करणार आहेत. सायली निवडणुकीत उभे राहण्याची चिन्ह आहेत, तसे संकेत अभिनेत्रीने दिले आहेत.
सायली संजीवची काही…
भाजपाला जनतेचा थारा नसल्याने दुसऱ्यांचा पक्ष फोडण्याचा उद्योग
मुंबई दि १४ (प्रतिनिधी) - भारतीय जनता पक्षाच्या धर्मांध व जातीय राजकारणाला जनता कंटाळली आहे. महागाई, बेरोजगारीने जनता मेटाकुटीला आली आहे, शेतकरी अस्मानी, सुलतानी संकटात पिचलेला आहे परंतु भाजपा सरकार त्याकडे लक्ष देत नाही. भाजपाच्या…