Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

एकनाथ शिंदेच्या गुवाहाटी दाै-याला नाराजीचे ग्रहण

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार सत्तेत येऊन आता पाच महिन्याहून अधिक काळ झाला आहे. पण सत्तेत असूनही आमदारांची नाराजी, मंत्रिमंडळ विस्तारावरुन वादावादी आणि भाजपाकडुन होत असलेला दबाव यामुळे एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या…

‘स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित करू’

उस्मानाबाद दि २६(प्रतिनिधी)- केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे…

‘इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन’

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने संतापाचे वातावरण आहे. पण यामुळे नेहमी वादात सापडणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…

‘ती चाळीस गावेच नाही तर सोलापूर अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ’

सांगली दि २४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणार अशी घोषणाबाजी करत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापवणारे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या दोन राज्यातील…

आमदार साहेबांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केली धुलाई

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आपच्याच कार्यकार्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला.तरीही लोकांनी…

बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी या दोन मंत्र्यांवर जबाबदारी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- राज्य सरकारने कर्नाटकबरोबर असलेला सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य सरकारमधील दोन महत्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या…

‘…तर शिंदे गटाची भाजप सोबतची युती तुटेल’

बुलढाणा दि २१(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत आक्षेपार्ह विधानानंतर राज्यभरातून टिका केली जात आहे. सर्वपक्षीय टिका होत असताना भाजप आणि शिंदे गट मात्र शांत होता पण आता शिंदे गटातील…

धक्कादायक! ५०० विवाहित मुली राज्यातून गायब

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- लग्न झालेल्या ५०० मुली राज्यातून गायब झाल्याचा धक्कादायक दावा पर्यटनमंत्री तसेच मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केला आहे. त्याचबरोबर मुंबईत एका विशिष्ट समाजाचे लांगुलचालन सुरू आहे. हे असेच…

‘छत्रपतींनी पाच वेळा औरंगजेबाची माफी मागितली’

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- राहुल गांधी यांनी वीर सावकरांनी ब्रिटीशांची माफी मागितल्याच्या दावा केल्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले आहे. पण आता एका भाजपा नेत्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी ओैरंगजेबाची पाचवेळा माफी मागितली होती असा दावा…

निलम गो-हेंच्या निकटवर्तीय या पदाधिका-याचा ठाकरेंना जय महाराष्ट्र

मुंबई दि १९(प्रतिनिधी)- शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर शिवसेनेत सुरु असलेली गळती अजून चालूच आहेत. त्यातच आता ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला युवा सेना पदाधिकारी धक्का देण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे…
Don`t copy text!