Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
माजी मंत्री दिलीप सोपल यांच्या बंगल्यावर स्फोटक हल्ला
बार्शी दि ३(प्रतिनिधी)- माजी मंत्री आणि बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या बंगल्यासमोर, गेटच्या आतमध्ये पाच जणांनी आदलीसारखी स्फोटके फोडली आहेत. या प्रकरणी बार्शी शहर पोलिस ठाण्यात पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र,…
रवी राणा घरी माझे पती पण बाहेर मी….
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेला अपक्ष आमदार बच्चू कडू आणि रवी राणा यांच्यातील वादाला पूर्णविराम मिळेल असे वाटत असतानाच आता नव्याने त्यांच्यात वाद सुरु झाला आहे. रवी राणा यांनी घरात घुसून मारण्याची भाषा…
महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागणार?
मुंबई दि ३(प्रतिनिधी) - एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी बंड केल्यानंतर शिवसेना पक्ष कोणाचा यावरुन वाद सुरू आहे. यावर आता २९ नोव्हेंबरला पुन्हा सुनावणी होणार आहे. पण या सत्तासंघर्षात रोज नवे दावे समोर येत असल्याने राज्यात राष्ट्रपती…
….आणि अमित शहा या राज्याच्या गृहमंत्र्यावर थेट ओरडलेच
हरियाणा दि २८(प्रतिनिधी)- केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली हरियाणातील सुरजकुंडमध्ये सर्व राज्यातील गृहमंत्र्यांचे एक चिंतन शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या अधिवेशनात देशातील सुरक्षेवर चर्चा केली जात आहे. महाराष्ट्राचे…
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची दुष्काळ पाहणीत ‘दारु पे चर्चा’
बीड दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील शेतकरी ओल्या दुष्काळात मेटाकुटीला आले असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार मात्र राज्यात ओला दुष्काळ नसल्याचे सांगत आहेत. आता पुन्हा एकदा कृषीमंत्री आपल्या वक्तव्याने वादात अडकले आहेत. कृषीमंत्री ओला दुष्काळ…
‘मंत्री झाले म्हणजे सरकार खासगी मालमत्ता नसते’
जळगाव दि २२(प्रतिनिधी)- जळगावात शिंदे गटातील आमदार चिमणराव पाटील आणि मंत्री गुलाबराव पाटील यांच्यातील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पाणीपुरवठ्याच्या कामावरुन चिमणराव पाटील नाराज झाले आहेत. आपल्याच मतदारसंघात गुलाबराव पाटलांनी…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपाच्या वाटेवर?
सांगली दि २२(प्रतिनिधी)- येत्या काही दिवसात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या घरावर भाजपचा झेंडा लागलेला असेल, असं वक्तव्य भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केल्यानंतर जयंत पाटील भाजपात जाणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत.…
‘…तर तलवारीने हात छाटल्याशिवाय राहणार नाही’
अमरावती दि २२(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षात फूट पडल्यापासून महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा बदल झाला आहे. पण स्वाभिमानी शेतकरी संघटनेतून निवडणूक लढवलेले आणि आता राष्ट्रवादी प्रवेश केलेले आमदार देवेंद्र भुयार यांनी एक वादग्रस्त विधान केले…
ये मावशे गप्प बस’ म्हणत रावसाहेब दानवेंनी जोडले हात
ओैरंगाबाद दि २२(प्रतिनिधी)- केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी नुकतीच औरंगाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. यावेळी एक वेगळाच प्रसंग पहायला मिळाला. बैठकीदरम्यान एक महिला आपली समस्या मांडण्याचा प्रयत्न…
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गेंसमोर मोठे आव्हान
दिल्ली दि १९(प्रतिनिधी)- काँग्रेसला मल्लिकार्जुन खर्गे यांच्या रुपाने २४ वर्षात पहिला गैर-गांधी अध्यक्ष मिळाला आहे. त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी खासदार शशी थरूर यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. मात्र, खर्गे यांचा मार्ग सोपा नाही, कारण गेल्या…