Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर

मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रा राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता आरक्षणानुसार राजकीय पक्ष निवडणूकीची आखणी करणार आहेत.सोडतीने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या असून अनेकांचा हिरमोड झाला आहे.…

अजित पवार म्हणतात ‘ये दोस्ती हम नही छोडेंगे’

पुणे दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या दसरा मेळाव्यावरुन ठाकरे शिंदे गटात संघर्ष दिसून येत आहे. आमचाच दसरा मेळावा खरा हे सांगण्याचा प्रयत्न दोन्हीकडून केला जात आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे भाषणही एकाचवेळी होण्याची शक्यता आहे.…

‘उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे’

मुंबई दि ३०(प्रतिनिधी) - उध्दव ठाकरेंनी एकनाथ शिंदेचं नेतृत्व मान्य करावे आणि त्यांच्याशी जुळवून घ्यावे अन्यथा त्यांची शिवसेना दुर्बिणीने बघावी लागेल, असा टोला कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी ठाकरेंनी लगावला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर…

दसरा मेळाव्यासाठी ‘विचारांचा वारसा’ विरुद्ध ‘संघर्षाचा वारसा’

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शिवसेनेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने आपणच खरी शिवसेना हे दाखवण्यासाठी दोन्ही गटाकडून शक्तीप्रदर्शन केलं जाणार…

‘एकनाथ शिंदे ‘इतक्या’ आमदारांसोबत काँग्रेसमध्ये जाणार होते’

मुंबई दि २९(प्रतिनिधी)- भाजपाच्या आणि विशेष करुन फडणवीसांच्या कारभाराला कंटाळून शिवसेनेने युती सरकारच्या काळातच काँग्रेसला सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. शिवसेना नेते मला माझ्या कार्यालयात येऊन भेटले होते. या शिष्टमंडळात एकनाथ शिंदे…

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले जाणार?

दिल्ली दि २८(प्रतिनिधी) - शिवसेना पक्ष कोणाचा याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे. पण आमदार अपात्रतेच्या मुद्यावर मात्र न्यायालयात निर्णय होणार आहे मात्र इथेही उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का बसला आहे. कारण आमदार…

‘संतोष बांगर तुझा बाप आहे’ म्हणत बांगर समर्थकाची शिवसेनेच्या अयोध्या पाैळला धमकी

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- युवासेनेच्या महिला पदाधिकारी अयोध्या पौळ यांना आमदार संतोष बांगर यांच्या समर्थकांकडून धमकी आणि शिवीगाळ करण्यात आली आहे.या घटनेनंतर उद्धव ठाकरेनी फोन करत पाैळला धीर दिला आहे. पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच ठाकरे…

संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली

अमरावती दि २८(प्रतिनिधी)- सरळमार्गी आंदोलन न करता अनोख्या मार्गाने आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून परिचित असलेल्या बच्चू कडू सध्या बदललेले दिसत आहेत. विकास कामांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे बच्चू कडू यांनी…

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेना सहभागी होणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी…

ठाकरेंनतर शिंदे सरकारलाही सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सुप्रीम…
Don`t copy text!