Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

संतापलेल्या बच्चू कडूंनी कार्यकर्त्याच्याच कानशिलात लगावली

अमरावती दि २८(प्रतिनिधी)- सरळमार्गी आंदोलन न करता अनोख्या मार्गाने आंदोलन करत सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावणारा नेता म्हणून परिचित असलेल्या बच्चू कडू सध्या बदललेले दिसत आहेत. विकास कामांसाठी अधिकाऱ्यांना धारेवर धरणारे बच्चू कडू यांनी…

भारत जोडो यात्रेत राष्ट्रवादीसह शिवसेना सहभागी होणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेचे महाराष्ट्रात ७ नोव्हेंबरला आगमन होणार आहे. नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथून पदयात्रेला सुरुवात होईल. ही यात्रा यशस्वी करण्यासाठी…

ठाकरेंनतर शिंदे सरकारलाही सुप्रीम कोर्टाचा मोठा दणका

मुंबई दि २८(प्रतिनिधी) - राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला सुप्रीम कोर्टातून मोठा धक्का बसला आहे. कारण राज्यपालनियुक्त १२ आमदारांच्या रिक्त पदांवर नियुक्ती करण्याबाबत पुढील सुनावणीपर्यंत कोणतीही पावले उचलण्यात येऊ नये, असा आदेश सुप्रीम…

‘मला नरेंद्र मोदीच काय कोणच संपवू शकत नाही’

बीड दि २७(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर भाजपात अडगळीत पडलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे. मोदीना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत…

…तेंव्हा एकनाथ शिंदे काॅंग्रेसमध्ये जाणार होते

मुंबई दि २६(प्रतिनिधी) - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना त्रास देण्याचे काम रामदास कदम आणि एकनाथ शिंदे करत आहेत. जितका तुम्ही त्रास द्याल, तितकी शिवसेना पेटून उठेल आणि शिवसेनेला सहानुभुती मिळत राहील असं वक्तव्य शिवसेनेचे माजी खासदार…

शिवसेना कोणाची? घटनापीठ करणार फैसला

दिल्ली दि २६(प्रतिनिधी)- राज्याच्या सत्तासंघर्षावर उद्या सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. या सुनावणीकडे संपुर्ण महाराष्ट्रातील जनतेचं लक्ष असणार आहे. उद्या होणाऱ्या सुनावणीत शिंदे गट निवडणूक आयोगाच्या कारवाईला…

राज्यात विधानपरिषद निवडणुकीचा बिगुल वाजला

मुंबई दि २६(प्रतिनिधी) - राज्यात सत्तासंघर्षावरून सर्वोच्च न्यायालयात वाद सुरू आहे. पण याच गोंधळात राज्यात विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. नाशिक आणि अमरावती विभागात पदवीधर मतदारसंघाची निवडणूक तर औरंगाबाद, नागपूर आणि कोकण विभागात…

उद्धव ठाकरेंची शिवभोजन थाळी योजना बंद होणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीच्या काळात सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजनेत गैरव्यवहार झाल्याचा संशय असल्याने शिंदे- फडणवीस सरकार ही योजना बंद करण्याची शक्यता आहे.ही योजना बंद झाल्यास गरजूंना मोठा फटका बसणार आहे. राज्यातील…

‘मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यास राजीनामा देईन’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. पण या वक्तव्याबद्दल त्यांनी मराठा समाजाची जाहीररित्या माफी मागितली आहे. एवढेच नव्हे तर २०२४ पर्यंत मराठा समाजाला…

‘राज्यात सत्तांतर होताच तुम्हाला मराठा आरक्षणाची खाज सुटली’

उस्मानाबाद दि २६(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणासंदर्भात एक वादग्रस्त विधान केल्याबद्दल अडचणीत आले आहेत.त्याच्या वक्तव्याचा मराठा क्रांती मोर्चाने निषेध केला…
Don`t copy text!