Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

…म्हणून संतप्त नातेवाईकांनी रूग्णालयात केली तोडफोड

ओैरंगाबाद दि ५(प्रतिनिधी)- ऒैरंगाबादमध्ये एका रूग्णालयात संतप्त नातेवाईकांनी तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. एका तरुणीवर शास्त्रक्रिया केल्यानंतर ती शुद्धीत न आल्याने संतप्त नातेवाईकांनी रुग्णालयात राडा घातला. पण वेळीच पोलिसांनी धाव घेत…

श्री संत गोरोबा काकांचा पालखी सोहळा दहिटणे नगरीत मुक्कामी

बार्शी दि ३०(प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा आज चांगदेव पाटलांची कर्मभूमी असलेल्या दहिटणे नगरीत मुक्कामासाठी विसावला. दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी श्री क्षेत्र वाणेवाडी ते पंढरपूर…

खुशखबर! राज्यातील महापोलीस भरतीची जाहिरात आली

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील तरुण-तरुणींसाठी राज्य सरकारने दिवाळी भेट देताना पोलीस दलात १४ हजार ९५६ पदे भरण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. पुढील महिन्यात म्हणजे ३ नोव्हेंबरपासून पोलीस शिपाई संवर्गातील भरती प्रक्रियेचे अर्ज भरण्यास…

संजय राऊत यांची दिवाळी यंदाच्या वर्षी ‘या’ ठिकाणी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)-  शिवसेनेचे नेते व खाजदार संजय राऊत यांना जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे त्यांची दिवाळी तुरुंगातच जाणार आहे. पत्राचाळ प्रकरणी राऊत यांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी २ नोव्होबरला पुन्हा…

दिवाळीआधी शिंदे फडणवीस सरकारची शेतकऱ्यांना गुड न्यूज

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- भूविकास बॅकेतून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात आली आहे.९६४ कोटी रुपयांची कर्जमाफी करण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गुरूवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा महत्वपूर्ण…

शेतकऱ्यांकडे कर्मचाऱ्याने केली लाचेची मागणी

हिंगोली दि २०(प्रतिनिधी)- हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी तालुक्यातील दाती गावातील एका शेतकऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. भूमी अभिलेख कार्यालयात जमीन मोजणीच्या नोटीसबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला लाच मागितल्यानंतर अधिकाऱ्याला…

लग्न घटिका जवळ आली असताना तरूणीने उचलले धक्कादायक पाऊल

जळगाव दि १६(प्रतिनिधी)- लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील महत्वाचा क्षण आहे. पण यावल तालुक्यातील अंजाळेत लग्न घटीका जवळ आलेल्या तरूणीने गळफास घेवुन आत्महत्या केल्याची दुदैवी घटना घडली आहे. तरूणीने आत्महत्या केल्याने कुटुंबावर शोककळा पसरली…

शेतात जाण्यासाठी जीव धोक्यात घालत काढावी लागते पुराच्या पाण्यातून वाट

बार्शी दि १५(प्रतिनिधी)- सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. हातचे आलेले पीक मातीमोल झाल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. पण बार्शी तालुक्यातील नागझरी नदीला पूर आल्याने दहिटणे गावातील नागरिकांना नदी पार जीव…

…म्हणून दिवाळीत लाल परीचा प्रवास महागला

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- दिवाळीनिमित्त गावी जाणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची माहिती आहे.गावी जाणार असाल तर तुमच्या खिशाला जास्तीची झळ बसणार आहे. कारण दिवाळीनिमित्त एसटीच्या भाडेवाढ सुत्रानुसार तिकीटाच्या दरात दहा टक्के वाढ करण्यात आली आहे. ही…

अखेर त्या टिक टाॅक स्टार लेडी कंडक्टरबाबत मोठा निर्णय

उस्मानाबाद दि १४(प्रतिनिधी)- उस्मानाबाद जिल्ह्यातील निलंबित केलेल्या टिक टाॅक स्टार लेडी कंडक्टरला अखेर एसटी महामंडळाने मोठा दिलासा दिला आहे. बसमध्ये रिल्स बनवल्यामुळे महामंडळाने मंगल सागर गिरी या महिला कंडक्टरचं निलंबन केले होते. ते निलंबन…
Don`t copy text!