Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
‘५० खोके घ्या पण आमच्या सोयाबीनला भाव द्या’
बुलढाणा दि ४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेने बंड केल्यापासून ५० खोके हा शब्द चांगलाच चर्चेत आला आहे. शिंदे गटातील आमदार आणि मंत्र्यांना अनेकवेळा ५० खोके म्हणून हिणवण्यात आले आहे. आता तर शेतकऱ्यांनीही ५० खोकेच्या घोषणा देत सोयाबीनला…
महाराष्ट्राच्या सुपुत्राला दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण
रायगड दि ३(प्रतिनिधी) - भारतीय सैन्यातील महाराष्ट्राच्या सुपुत्र जवानाला देशाचं रक्षण करताना वीरमरण आले आहे. जवान राहुल भगत यांना देशसेवा करताना वीरमरण आले आहे.जवान राहुल भगत जम्मूतील बारामुल्ला इथे सीमेचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आले.…
दम असेल तर… पासून दारुची बाटलीचा बार्शीत कलगीतुरा
बार्शी दि ३(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील राजकारणात सोपल आणि आमदार राऊत यांचे विळ्याभोपळ्याचे नाते आहे. त्यांच्यातील राजकीय संघर्षाला हिंसक घटनांचीही किनार आहे. त्यांच्यात सतत वाद होत असतात. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अनुषंगाने सोपल…
राज्यातील जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदासाठी आरक्षण जाहीर
मुंबई दि १(प्रतिनिधी)- महाराष्ट्रा राज्यातील अठ्ठावीस जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदासाठीचे आरक्षण जाहीर झाले आहे. आता आरक्षणानुसार राजकीय पक्ष निवडणूकीची आखणी करणार आहेत.सोडतीने अनेकांच्या अपेक्षा उंचावल्या असून अनेकांचा हिरमोड झाला आहे.…
तब्बल २९ वर्षांनंतरही सुप्रियाताई विसरल्या नाहीत ‘तो’ आपुलकीचा धागा
सोलापूर दि ३०(प्रतिनिधी)- शरद पवार यांचा उल्लेख नेहमी एक मुरब्बी राजकारणी म्हणुन केला जातो. पण माणसांना आपलेसे करण्याचा त्यांचा गुणही खुपच खास. आहे. कारण त्यांनी प्रत्येक ठिकाणी अशी माणसे जोडून ठेवली आहेत. याचा अनुभव नुकताच खासदार सुप्रिया…
आर्यन शुगरची थकीत शेतकऱ्यांची रक्कम बजरंग सोनवणे देणार
सोलापूर दि ३० (प्रतिनिधी)- बार्शी तालुक्यातील बहुचर्चित आर्यन शुगर कारखान्याने शेतकऱ्यांचे ऊसबिलाचे पैसे थकवले आहेत. त्यावरून सतत राजकीय आरोप प्रत्यारोप होत असतात. पण राष्ट्रवादीचे बजरंग सोनवणे यांनी आर्यन कारखाना विकत घेतल्यानंतर…
अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीच्या नियमात न बसणाऱ्या पण जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी…
बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची बातमी
पुणे दि २९(प्रतिनिधी) - बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वाची बातमी आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी-मार्च 2023 मध्ये घेण्यात येणार्या बारावीच्या परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी वेळापत्रक जाहीर…
‘मला नरेंद्र मोदीच काय कोणच संपवू शकत नाही’
बीड दि २७(प्रतिनिधी)- विधानसभा निवडणूकीत झालेल्या पराभवानंतर भाजपात अडगळीत पडलेल्या नेत्या पंकजा मुंडे यांनी थेट नरेंद्र मोदींनाच आव्हान दिले आहे. मोदीना वंशवादाचे राजकारण संपवायचे आहे. मी सुद्धा वंशवादाचे प्रतीक आहे. पण मला कोणी संपवू शकत…
विद्यार्थ्यांच्या जीवाशी होणार खेळ सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथ दि २६(प्रतिनिधी)-अंबरनाथ पूर्वेतील ग्रीन सिटी संकुल परिसरात विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या एका छोट्या बसला सोमवारी सकाळच्या सुमारास अपघात झाला. बस मागे घेताना अचानक बस उलटली. यावेळी बसमध्ये १७ ते १८ विद्यार्थी होते अशी माहिती…