Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

बाळू धानोरकरांना हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप

चंद्रपूर दि ३१(प्रतिनिधी)- काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांच्यावर चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे हजारो लोकांच्या उपस्थितीत अखेरचा निरोप देण्यात आला. बाळू धानोकर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यस्कार करण्यात आले. काँग्रेसचे अध्यक्ष…

अहमदनगरचं नामांतर अहिल्यानगर ; बघा बातमी सविस्तर

अहमदनगर : संभाजीनगर नंतर आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या…

प्रमुख पाहुणा म्हणून कार्यक्रमाला आला आणि जेलमध्ये गेला…बघा नेमकं काय घडलं

पुणे -  आयएएस अधिकारी असल्याचे भासवून फसवणूक केल्याप्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तळेगाव दाभाडे येथून एकास अटक केली आहे. औंध परिसरातील एका सोसायटीत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून तोतया उपस्थित होता. त्यानंतर…

आई स्वयंपाक करत होती, नराधम परप्रांतीय सहा वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करत होता..धक्कादायक घटनेने…

मलठण : शिरुर शहरात एका परप्रांतीय युवकाने सहा वर्षीय बालिकेवर बलात्कार केल्याचे संतापजनक घटना घडली आहे.सदर आरोपी पळून जाण्याच्या तयारीत असताना या आरोपीला शिरुर पोलिसांच्या पथकाने काही तासात बेड्या ठोकत अटक केली. शिरुर शहरात राहणारी…

मटणाच्या एका तुकड्यासाठी मित्राने मित्राचा घेतला जीव…बघा नेमकं काय घडलं

छत्रपती संभाजीनगर  - छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. कोण जास्त मटण खाणार? या वादावरून भयंकर प्रकार घडला आहे. या वादात मित्राने मित्राची हत्या केली आहे.या घटनेनंतर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सिल्लोड तालुक्यातील…

बाळ बोठेचा IPhone अमेरिकेला पाठवा, वकिलांची पोलीस अधीक्षकांकडे मागणी

अहमदनगर -  रेखा जरे हत्याकांड प्रकरणी  एक मोठी माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी असलेला बाळ बोठे (Bal Bothe) याचा Iphone लॉक उघडण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. ॲडव्होकेट सुरेश…

खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने कर्तृत्वान तरुण नेतृत्व हरपले

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- खासदार बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन मेहनत आणि लोकसेवेच्या बळावर नावारूपास आलेले तरुण कर्तृत्वान नेतृत्व हरपले आहे अशा शोकभावना काँग्रेस…

आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला ६ हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना…

यंदा बारावीचा निकालात मुलींचीच बाजी, निकाल ९१.२५ टक्के

पुणे दि २५(प्रतिनिधी)- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या १२ वीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. राज्यात कोकण विभागाचा निकाल…

बारावीच्या निकालाची तारीख ठरली, २५ मेला निकाल

पुणे दि २४(प्रतिनिधी)- पालक आणि विद्यार्थी ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्या बारावी निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल २५ मे म्हणजेच उद्या जाहीर…
Don`t copy text!