Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शेतीविषयक
कुठल्याही परिस्थितीत यशवंत सुरू करणारच – महाराष्ट्र केसरी पैलवान राहुल काळभोर
निवडणूक जाहीर झाल्यापासूनच निवडणूक बिनविरोध व्हावी या दृष्टीने ज्येष्ठ नेते माधवआण्णा काळभोर, दिलीप दादा काळभोर सुरेश अण्णा घुले, महादेवराव कांचन व आम्ही सर्व मंडळींनी पुढाकार घेतला. राजकीय मतभेद असताना सुद्धा विरोधी गटाला बैठकांना बोलून…
“यशवंत”ला संपुष्ठात आणणारी मंडळी सत्तेसाठी पुन्हा एकत्र – पॅनल प्रमुख प्रकाश जगताप
अण्णासाहेब मगर यांनी एका उदात्त हेतूने पूर्वे हवेलीच्या माळरानावर तालुक्याच्या विकासासाठी एक अदभूत अन् शाश्वत विकासाचे स्वप्न पाहिलं परंतु विचारांचा वारसा नसताना फक्त पांढरी कपडे घालून मिरवणाऱ्या या लोकांनी अगोदर सिटिझन बँकेचे वाटोळे केलं,…
एक इंच जमिनीची विक्री न करता “यशवंत” सुरू करणार – माधव काळभोर
थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यावर सत्ता मिळविण्यासाठी विरोधक खोटे आरोप करून सभासदांची फसवणूक करीत आहेत. कारखाना प्रशासकाच्या ताब्यात गेल्यावर बंद पडला परंतु,सभासद सुज्ञ आहेत. त्यांच्या बिनबुडाच्या आरोपाला बळी पडणार नाही. अण्णासाहेब…
संचालक मंडळाने विक्रीची परवानगी दिली तेव्हापासून “शेतकरी” देशोधडीला लागला
मांजरी प्रतिनिधी - पुणे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मांजरी उपबाजारात शेतकरी ते थेट ग्राहक विक्री असताना संचालक मंडळांनी खोतेदारांना शेतमाल विक्रीसाठी परवानगी दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. कृषी उत्पन्न बाजार…
मांजरी उप बाजारात दुबार विक्री व खोतेदार पद्धतीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध,संचालकांच्या निर्णयाला…
हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकऱ्यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला असून खोतीदार दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्याच साठी तयार केला असून…
जिकडे बघाल तिकडे कांदाच कांदा.. कोणते आहे हे मार्केट ?
सोलापूर प्रतिनिधी - कृषी बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडले आहे. सोमवारी आवक वाढल्याने मंगळवारी लिलाव बंद ठेवला. पुन्हा बुधवारी १००० पेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाली. आता गुरुवारीही लिलाव बंद राहणार आहे. पुन्हा शुक्रवारी…
आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला ६ हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना…
शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य
ठाणे दि १६(प्रतिनिधी)- नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शेतकऱ्यांनो! ‘जात’ सांगितली तरच खते मिळणार
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते.…
सुलतानी संकटानंतर शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट
पुणे दि ७(प्रतिनिधी)- होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाने महाराष्ट्राला जोरदार दणका दिला आहे. मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस…