Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
शेतीविषयक
मांजरी उप बाजारात दुबार विक्री व खोतेदार पद्धतीला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध,संचालकांच्या निर्णयाला…
हवेली तालुक्यातील मांजरी उपबाजार हा शेतकऱ्यांसाठीच पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने तयार करण्यात आला असून खोतीदार दुबार विक्रेते दोन ते तीन तासाच्या विक्रीतून मालामाल झाले आहेत. हा बाजार फक्त शेतकऱ्यांच्याच साठी तयार केला असून…
जिकडे बघाल तिकडे कांदाच कांदा.. कोणते आहे हे मार्केट ?
सोलापूर प्रतिनिधी - कृषी बाजार समितीच्या कांदा मार्केटमधील नियोजन कोलमडले आहे. सोमवारी आवक वाढल्याने मंगळवारी लिलाव बंद ठेवला. पुन्हा बुधवारी १००० पेक्षा जास्त ट्रक कांद्याची आवक झाली. आता गुरुवारीही लिलाव बंद राहणार आहे. पुन्हा शुक्रवारी…
आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला ६ हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना…
शेतकऱ्यांच्या लाँगमार्चला यश, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या सरकारकडून मान्य
ठाणे दि १६(प्रतिनिधी)- नाशिकहून मुंबईच्या दिशेने काढण्यात आलेल्या शेतकरी लाँग मार्चला अखेर यश आलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदेलनाला यश आले असून शेतकऱ्यांच्या सर्व प्रमुख मागण्या शिंदे फडणवीस सरकारने मान्य केल्या आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
शेतकऱ्यांनो! ‘जात’ सांगितली तरच खते मिळणार
मुंबई दि १०(प्रतिनिधी)- रासायनिक खत खरेदी करताना आता शेतकर्यांना पॉस मशिनवर आपली जात सांगावी लागत आहे. त्यामुळे दुकानदार आता जात विचारुन खतं देत असल्याने शेतकऱ्यांच्या भावनांचा उद्रेक झाला आहे. रासायनिक खतांसाठी शासन कंपनीला अनुदान देते.…
सुलतानी संकटानंतर शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट
पुणे दि ७(प्रतिनिधी)- होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाने महाराष्ट्राला जोरदार दणका दिला आहे. मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस…
लम्पीग्रस्त दुग्धव्यवसायिक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीची गरज
दिल्ली, दि. २० (प्रतिनिधी) - लम्पी या आजारामुळे देशातील पशुधन आणि पर्यायाने दुग्धव्यवसाय मोठ्या प्रमाणात प्रभावित झाला आहे. शेतकऱ्यांचे यामुळे अतोनात नुकसान झाले असून यावर्षी या आजारामुळे दीड लाखांहून अधिक (१,५५,७२४) जनावरे दगावली तर जवळपास…
अतिवृष्टीतून वगळलेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाचा मोठा दिलासा
मुंबई दि २९(प्रतिनिधी)- शेतकऱ्यांसाठी शिंदे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. अतिवृष्टीच्या नियमात न बसणाऱ्या पण जून ते ऑगस्ट २०२२ या कालावधीत बाधित झालेल्या शेतकऱ्यांना राज्य शासनाने दिलासा दिला आहे. अशा शेतकऱ्यांना सुमारे ७५५ कोटी…
सर्जा राजाचा सण बैलपोळा उत्साहात साजरा
बार्शी दि २६ (प्रतिनिधी) - पोळा हा बैलाचा सण असला तरी यंदाच्या या सणात शेतकऱ्यांचा उत्साह जोमात होता. कारण गेली दोन वर्ष या सणावर कोरोनाचे सावट होते.पण यंदा कोणतेही निर्बंध नसल्याने पोळा सण उत्साहात साजरा करण्यात आला आहे. अतिवृष्टीमुळे…
शरद पवार इन्स्पायर फेलोशिपसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन
मुंबई, दि. ११ (प्रतिनिधी) -
देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या सहस्त्रचंद्र दर्शनाच्या निमित्ताने त्यांच्या देदिप्यमान कारकिर्दीला सलाम करण्यासाठी 'यशवंतराव चव्हाण सेंटर' च्या वतीने गेल्या वर्षी सुरू करण्यात आलेल्या 'शरद पवार इनस्पायर…