Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ब्रेकिंग न्यूज
‘राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारत असतात’
पुणे दि २२(प्रतिनिधी)- अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. बहुमताचा आकडा नसतानाही पवारांनी ही वक्तव्य केल्याने त्यांची भाजपाशी असणारी जवळीक देखील बोलून दाखवण्यात येत आहे. त्यात…
पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून १२ जण ठार
पुणे दि १५(प्रतिनिधी)- जुन्या पुणे - मुंबई हायवेवर एक खाजगी बस दरीत कोसळून भीषण अपघात झाला आहे. प्रवाशांनी भरलेली ही बस दरीत कोसळल्याने १२ जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती आहे. तर २० ते ३० जण हे गंभीर जखमी झाले आहेत. बोरघाटातील शिंगरोबा…
देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार?
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. शिवसेनेतील १६ आमदार अपात्र ठरणार असल्याची खात्री भाजपाला झाल्यामुळे भाजपाने…
काँग्रेस नेते म्हणतात ‘राहुल गांधींनी ओबीसी समाजाची माफी मागावी’
नागपूर दि २५(प्रतिनिधी)- कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. त्यातच भाजपाने राहुल गांधीनी ओबीसींची माफी मागावी अशी मागणी केली आहे. आता मात्र, कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनीच राहुल…
मोठी बातमी! काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द
दिल्ली दि २४(प्रतिनिधी)- देशाच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा झटका मानला जात आहे. सुरत कोर्टाने त्यांना दोन वर्षाची शिक्षा…
मोठी बातमी! खासदार राहुल गांधी यांना दोन वर्षाची शिक्षा
सुरत दि २३(प्रतिनिधी)- काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना मोदी आडनावावरून केलेल्या आक्षेपार्ह टिप्पणीबद्दल दाखल झालेल्या गुन्ह्यात दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सुरत जिल्हा न्यायालयाने त्यांना दोषी ठरवत हा निर्णय दिला आहे.…
मोठी बातमी! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून संप पुकारला होता. मात्र, आज सरकारी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर महत्वाची…
सरकार कोणाचे? शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची आता फैसला
दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- राज्यातील सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टात सुरु असलेली सुनावणी अखेर संपली आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद पूर्ण झाला असून सुप्रीम कोर्टाने आपला निकाल राखून ठेवला आहे. सुप्रीम कोर्ट आता काय निर्णय देणार याकडे सर्वांचं…