Latest Marathi News
Browsing Category

देश/विदेश

मोठी बातमी! पंतप्रधान नरेंद्र मोदींना मिळणार शांततेचा नोबेल?

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- पंतप्रधान पदावर विराजमान होऊन नऊ वर्ष झाल्यानंतरही मोदींची लोकप्रियता कायम आहे. जगात त्यांनी देशाची प्रतिमा विश्वगुरुच्या रुपाने स्थापन करण्याचा प्रयत्न सुरु ठेवला आहे. आता मोदींना शांततेचे नोबेल मिळण्याची शक्यता…

महिला आयोगाच्या अध्यक्षांचा वडिलांवरच लैंगिक शोषणाचा आरोप पण…

दिल्ली दि १२(प्रतिनिधी)- दिल्ली महिला आयोगाच्या अध्यक्षा स्वाती मालीवाल यांनी नुकतेच त्यांच्या वडीलांवर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. ते मला मारहाण करायचे. मी त्यांच्यापासून वाचण्यासाठी पलंगाखाली लपायचे, असा आरोप मालीवाल यांनी केला आहे. पण…

होळी खेळण्याच्या बहाण्याने जपानी तरुणीसोबत अश्लील वर्तन

दिल्ली दि ११(प्रतिनिधी) - भारतात होळी खेळण्यासाठी आलेल्या जपानी तरूणी बरोबर अश्लील वर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. दिल्लीतील तरूणांनी तिच्यासोबत गैरवर्तन करत विनयभंग केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला…

सोशल मिडीयावर स्टार महिला पोलीस अधिकारीला अटक

जयपूर दि ७(प्रतिनिधी)- राजस्थान पोलिसांची उपनिरीक्षक नयना केनवाल कायमच तिच्या फोटोंमुळे चर्चेत असते, पण आता नयनाला हरियाणाच्या रोहतकमध्ये अटक करण्यात आली आहे.न्यायालयात हजर केल्यानंतर नयनाची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. नैना…

त्रिपुरा, नागालँडमध्ये भाजपाची हवा, मेघालयात त्रिशंकू

दिल्ली दि २(प्रतिनिधी)- ईशान्य भारतातली त्रिपुरा, नागालँड आणि मेघालय या तीन राज्यातील विधानसभा निवडणूकीचा निकाल समोर आला आहे. यापैकी त्रिपुरा आणि नागालँडमध्ये भाजप आणि मित्रपक्षांना स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर मेघालयात सत्ताधारी नॅशनल…

तुम्ही एअरटेलचे ग्राहक असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे

मुंबई दि १(प्रतिनिधी)- तुम्ही जर एअरटेलचे सिम वापरत असाल तर तुमच्या खिशाला दरवाढीची झळ बसणार आहे. कारण एअरटेल कंपनीने नुकतेच काही सर्कलमधील आपला कमी किंमतीचा ९९ रुपयाचा रिचार्ज प्लान बंद केला होता. कंपनीच्या या बेस प्लानची किंमत ९९…

शहराची नावे बदलण्यात देशातील ‘हे’ राज्य आघाडीवर

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन शहरांची नावे बदलण्यात आली आहेत ओैरंगाबाद आता छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबाद आता धाराशिव या नावाने ओळखले जाणार आहे. पण आत्तापर्यंत महाराष्ट्रात १८ शहरांची नावे बदलण्यात आली आहेत. पण नामांतर म्हणजे…

लग्नासाठी तरूणांना हवीय ‘अशी’ मुलगी, तर तरुणींना हवा असा जोडीदार

पुणे दि २५(प्रतिनिधी)- सध्या लग्न सराईची धामधुम सुरु आहे. आपली पत्नी कशी असावी याची प्रत्येक मुलाचा मनात एक प्रतिमा तयार असते ती कशी असावी कशी दिसावी तर मुलींच्या मनातही आपला होणारा जोडीदार कसा असावा याविषयी आपापली मते असतात.कारण…

गौतम अदाणींना मागे टाकत हे बनले भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुंबई दि १(प्रतिनिधी)- भारतात सर्वांत श्रीमंत असणारे उद्योगपती गाैतम अदानींना मोठा झटका बसला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांनी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत अदानी समूहाचे मालक गौतम अदानी यांना मागे टाकले आहे. आता…
Don`t copy text!