Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
सोलापूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून या महिला नेत्याला संधी?
सोलापूर दि १९(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीला आता काहीच महिने उरले आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाने त्यादृष्टीने तयारी सुरु केली आहे. त्यातच सोलापूरात माझा राजकीय काळ संपला, यापुढे निवडणूक लढविणार नाही असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी आपली…
उपमुख्यमंत्र्याच्या पत्नीला धमकवणाऱ्याला न्यायालयाकडून जामीन मंजूर
मुंबई दि १९(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तुरुंगात असलेल्या कुप्रसिद्ध बुकी अनिल जयसिंघानीला जामीन मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात…
आमदारांच्या अपात्रतेबाबत एका आठवड्यात निर्णय घ्या
दिल्ली दि १८(प्रतिनिधी)- शिवसेनेत फूट पडल्यानंतर शिवसेनेचे तत्कालीन प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून १६ आमदारांना अपात्र करण्यासंबंधीची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. यावर्षी मे महिन्यात यावर निर्णय घेण्याचा अधिकार सर्वोच्च…
बाई की पुरुष न कळणारे, दाढी मिशा नसणारे, हिजडेही आमदार होतात
जळगाव दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील दोन अपक्ष आमदारांमध्ये सध्या जोरदार वाकयुद्ध रंगले आहे. अमरावती जिल्ह्यातील आमदार बच्चू कडू आणि दुसरे अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात संघर्ष वाढला आहे. राणा आणि कडू दोघेही सत्ताधारी पक्षाला समर्थन देणारे…
मराठवाड्यात गंभीर परिस्थिती असतानाही दुष्काळाची घोषणा का नाही?
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मराठवाड्यातील जनतेच्या समस्या मार्गी लागाव्यात यासाठी शिंदे- फडणवीस - पवार सरकारने छत्रपती संभाजीनगर येथे मंत्रिमंडळ बैठक घेतली पण यातून मराठवाड्याच्या जनतेला काहीही मिळालेले नाही. ५९ हजार कोटींच्या योजना दिल्याचा…
राज्य मंत्रिमंडळाने मराठवाड्याच्या कायापालटाचा संकल्प केला.!
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- श्री गणरायाच्या आगमनाच्या पुढ्यात हा संकल्प मराठवाड्यात विकासाची गंगा आणेल. यासाठी ४६ हजार ५७९ कोटी रुपयांहून अधिक रक्कम खर्च होणार आहे. अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.…
मागील ९ वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणारे पंतप्रधान मोदीच घमंडिया
मुंबई दि १६(प्रतिनिधी)- मोदी सरकारचा अजेंडा चालवणाऱ्या काही टीव्ही पत्रकारांच्या कार्यक्रमात सहभागी न होण्याचा निर्णय इंडिया आघाडीने घेतला, त्याच्या मिरच्या भारतीय जनता पक्षाला का झोंबल्या? पत्रकारितेच्या नावाखाली धार्मिक तेढ वाढवण्याचे काम…
मंत्रीमंडळ बैठकीवर कोट्यवधींची उधळपट्टी जनतेच्या जखमेवर मीठ चोळणारी
मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील येड्याच्या सरकारने सर्व लाजलज्जा सोडलेली दिसत आहे. शेतकरी अस्मानी सुलतानी संकटाचा सामना करत आहे, मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रचंड वाढलेल्या आहेत, मराठा आंदोलनासाठी लोक रस्त्यावर उतरले आहेत.…
मनोज जरांगेंचे उपोषण सोडण्यास फडणवीस का गेले नाहीत?
मुंबई दि १४(प्रतिनिधी)- मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी अंतरावली सराटी गावात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे यांनी १७ व्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दावर विश्वास ठेवून उपोषण सोडले हे चांगले झाले. मुख्यमंत्री स्वतः गेले म्हणजे…