Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
शासकीय रुग्णालयात दगावलेल्यांच्या नातेवाईकांना १० लाखांची मदत द्या
मुंबई दि ५(प्रतिनिधी)- राज्यातील शासकीय रुग्णालयात जवळपास १०० लोकांचे नाहक मृत्यू झाले आहेत, त्यात नवजात बालकांचाही समावेश आहे. सरकारी अनास्था व वैद्यकीय असुविधांमुळे हे मृत्यू झाले असून सरकार त्याबाबत गंभीर दिसत नाही. नांदेड, छत्रपती…
अजित पवार गटाची सलग दुसऱ्यांदा शिंदे गटावर दादागिरी
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- अजित पवार सत्तेत सामील झाल्यापासून शिंदे गटाची चांगलीच कोंडी होत आहे. सुरूवातीला मंत्रिमंडळात महत्वाची खाती त्यांनी मिळवली. विशेष म्हणजे शिंदे गटाचा विरोध असूनही त्यांनी अर्थमंत्री पद मिळवले. आणि आज नाराजीअस्त्राचा…
स्पर्धा परीक्षा उमेदवारांच्या अडचणी राज्यपालांनी सोडवाव्यात
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- राज्यात स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे ३२ लाख विद्यार्थी आहेत. राज्य सरकारच्या विविध विभागातील नोकर भरतीसह एमपीएससीकडून केल्या जाणाऱ्या भरती प्रक्रिया वादग्रस्त व विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या ठरत आहेत. राज्य…
मोठी बातमी!उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्याचे नवे पालकमंत्री
मुंबई दि ४(प्रतिनिधी)- मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर असल्याने त्यांच्या नाराजीच्या चर्चेने पुन्हा जोर धरला आहे. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना…
मी दलित समाजातील असल्यामुळेच मला मारहाण झाली का?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राजकीय पक्ष आणि सेलिब्रेटी यांचे जवळचे नाते राहिले आहे. अनेक राजकीय पक्षात अनेक तारे तारका आहेत. पण आता एक वेगळीच घटना समोर आली आहे. खतरों के खिलाडी आणि बिग बॉसमधील अभिनेत्री अर्चना गौतमला काँग्रेस कार्यालयाबाहेर काही…
राज्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- राज्यभरातील सुमारे २ हजार ३६९ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी आणि २ हजार ९५० सदस्यपदांच्या; तर १३० सरपंचांच्या रिक्तपदांच्या पोटनिवणुकांसाठीचा कार्यक्रम निश्चित करण्यात आला आहे.निवडणुकीसाठी ०५ नोव्हेंबर…
भाजपा सरकारच्या अनास्थेमुळे राज्यातील सरकारी रुग्णालये मृत्यूचे सापळे
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- ठाण्यातील कळव्याच्या सरकारी रुग्णालयात झालेल्या मृत्यू प्रकरणातून राज्य सरकारने काहीही बोध घेतलेला दिसत नाही. ठाण्यानंतर नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू व छत्रपती संभाजीनगर मधील घाटी…
भाजपाचे हे सात आमदार लढणार लोकसभेची निवडणूक?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने तयारीला सुरूवात केली आहे. लोकसभानिहाय मतदारसंघात बैठका, मेळावे आणि आढावा भाजपाकडून घेण्यात येत आहे. यंदा ४५ जागा जिंकण्याचा चंगच भाजपाने निश्चित केला आहे. त्यामुळे भाजपा यंदा आमदार असलेल्या…
प्रियंका गांधी महाराष्ट्रातील या ठिकाणाहून लोकसभा निवडणूक लढवणार?
मुंबई दि ३(प्रतिनिधी)- लोकसभा निवडणुका जवळ आल्या आहेत. त्याचबरोबर विविध पक्ष्याचे प्रमुख नेते देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्राची भूमिका महत्वाची राहिलेली आहे. मध्यंतरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि…
महाराष्ट्रातही बिहारप्रमाणे ओबीसी समाजाचा डेटा तयार व्हावा
वर्धा दि २(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ओबीसीसाठी स्वतंत्र मंत्रालय, ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचे व ते वाचविण्याचे काम श्री .देवेंद्र फडणवीस यांनी केले, तर केंद्रातील मोदी सरकारने विविध योजनांच्या माध्यमातून ओबीसींचे हित साधले आहे.…