Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
महात्मा गांधीचे खरे वडील करमचंद नसून एक मुस्लिम जमीनदार
अमरावती दि २८(प्रतिनिधी)- आपल्या वादग्रस्त विधानामुळे सातत्याने चर्चेत असणारे श्रीशिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानामुळे पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावतीतील…
सावित्रीबाईंचा अपमान करणाऱ्यांना मुसक्या बांधून आणले पाहिजे
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यावरती अत्यंत चुकीचे लिखाण करणारा अजूनही मोकाट आहे. सरकारने असे विकृत लिखाण करणाऱ्या गुन्हेगाराला मुसक्या बांधून आणले पाहिजे आणि रस्त्यावरून फिरवले पाहिजे, सरकार हे कधी करणार आहे?…
पुणे शहरातील रस्ते खड्यात कि खड्ड्यामध्ये रस्ते शोधणे अवघड
पुणे दि २८(प्रतिनिधी)- सद्या पावसाळा चालू होऊन थोडीच दिवस झाले आहेत आणि करोडो रुपयांचा खर्च दाखऊन पुणे महानगर पालिकेने जे रस्ते बांधले त्यांची अक्षरशः चाळण झाली आहे, सर्व सामान्य नागरिकाना पडलेल्या मोठ मोठ्या खड्या मध्ये रस्ता शोधावा लागत…
‘त्या’ जमिनींची खरेदी राम शिंदेच्या आमदारकीच्या काळातील
कर्जत दि २८(प्रतिनिधी)- कर्जत - जामखेड मतदारसंघातील ‘एमआयडीसी’चा प्रश्न आता राज्यात चांगलाच तापला आहे. कर्जत-जामखेड मतदारसंघात निरव मोदी यांच्यासह अनेकांनी जमिनी खरेदी केल्याचा आरोप विधानपरिषदेचे आमदार राम शिंदे केला तर या जमिनींची खरेदी ही…
राज्यात सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार?
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- पेण मधील बारा वर्षीय सारा ठाकूर मुलीचा सर्पदंशामुळे झालेला दुर्दैवी अंत हा सरकारी अनास्थेचा बळी आहे, सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेनच्या रूग्णालयात ते उपलब्यध का नव्हते याची चौकशी करून…
‘अजित पवार निश्चित मुख्यमंत्री झाले पाहिजेत’
मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस यांच्यासोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे राज्यामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला. आता अजित पवार यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून अनेकदा उल्लेख केला जात…
१० हजारांची मदत तुटपुंजी, नुकसानीच्या प्रमाणात मदत करा
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्राचा अर्धा भागात अतिवृष्टीत बुडाला आहे आणि अर्ध्या भागात पाऊस पडलेला नाही. शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. सरकारने १० हजार रुपयांची मदत जाहीर केलेली आहे पण दुबार पेरणीसाठी बियाणे, खत, डिझेल लागते,…
पावसाचे कारण पुढे करुन पावसाळी अधिवेशन गुंडाळू नका
मुंबई दि २७(प्रतिनिधी)- मुंबईसह राज्याच्या काही भागात अतिवृष्टी होत आहे पण राज्यातील अर्ध्या भागात अजून पुरेसा पाऊसही झालेला नाही. सरकारने पावसाचे कारण पुढे करुन अधिवेशन गुंडाळण्याचा प्रयत्न करु नये. जनतेच्या अनेक प्रश्नांवर सभागृहात चर्चा…
शिरुर लोकसभा मतदारसंघात पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत मंजूर कामांचा कार्यारंभ
पुणे दि २७(प्रतिनिधी)- पंतप्रधान ग्रामसडक योजनेंतर्गत शिरुर लोकसभा मतदारसंघातील रस्त्यांच्या कामांच्या ९१.५१ कोटींच्या निविदांना ग्रामविकास विभागाने आज मंजुरी दिली असून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे…