Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

एकनाथ शिंदेनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? सर्व्हेत धक्कादायक निकाल

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- राज्यातील राजकारण सध्या नाट्यमय वळवाणर असून राज्यात राजकीय भुकंप होण्याची शक्यता आहे. एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री पद गेल्यास राज्याचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार, याबाबत अजित पवारांचे नाव चर्चेत आले आहे पण एका…

बारसु आंदोलन चिघळले! पोलीसांकडुन आंदोलकांवर लाठीचार्ज

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- बारसू रिफायनरी प्रकल्पावरून आता आंदोलन तीव्र झाले आहे. पोलिसांनी या परिसरात कलम १४४ लागू केले होते. रिफायनरीच्या विरोधात खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात येणार होता पण राऊत यांच्यासह इतर…

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊतांना अटक

रत्नागिरी दि २८(प्रतिनिधी)- कोकणातील बारसू रिफायनरीवरून राजकारण चांगलेच पेटले आहे. या रिफायनरीला स्थानिक नागरिकांनी जोरदार विरोध केला आहे. त्यात आज स्थानिक खासदार विनायक राऊत आंदोलकांना भेटायला जात होते, त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.…

सर्वोच्च न्यायालयाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना मोठा धक्का

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- शिवसेना एकनाथ शिंदेची असा निकाल दिल्यानंतर शिवसेनेच्या संपत्तीवर देखील शिंदे गटाने हक्क सांगत न्यायालयात दावा दाखल केला होता. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसला आहे.कोर्टाने शिवसेनेची मालमत्ता उद्धव…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीचे मराठी उच्चार म्हणजे कानात शिसे ओतणे

मुंबई दि २७ (प्रतिनिधी)- महाविकास आघाडी आणि शिंदे आणि फडणवीस सरकारच्या नेत्यांमध्ये सातत्याने आरोप-प्रत्यारोप होताना पाहायला मिळत आहेत. ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यादेखील शिंदे गट आणि भाजपवर सातत्याने टीका करत असतात. पण आता अंधारे…

शिंदे गटातील या मंत्र्याचा मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेना विरोध?

अहमदनगर दि २७(प्रतिनिधी)- राज्यात सध्या सत्ताबदलाचे वारे वाहू लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील मुख्यमंत्री बदलणार अशा चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत अजित पवार आघाडीवर असून अजित पवार यांनी देखील मुख्यमंत्रीपदासाठी…

अजित पवारांना मुख्यमंत्री करण्याला राष्ट्रवादीतुनच विरोध?

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात जणू मुख्यमंत्री होण्याची स्पर्धाच लागली आहे. अजित पवार मुख्यमंत्री होणार अशी चर्चा सुरु असतानाच, आता राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हेंनी त्यांच्या मनातील मुख्यमंत्री कोण, हे सांगत नवीन चर्चेला…

भाकरी फिरवायची वेळ आली आहे, नाही तर ती करपते

मुंबई दि २७(प्रतिनिधी)- पक्षात तरुणांना सक्रिय करायचे असेल तर त्याना पक्षात विविध पद दिली गेली पाहिजे. आता भाकरी फिरवायची वेळ आली आहे. अशा शब्दात शरद पवार यांनी पक्षात लवकरच जबाबदारीत बदल करण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे अनेकांना नारळ…
Don`t copy text!