Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

राज्यात तलाठ्यापासून सचिवापर्यंत बदलीसाठी कोट्यावधींचे दर पत्रक

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन होऊन वर्ष होत आले असताना अनेक राजकीय घडामोडी घडत आहेत, त्यात आता माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. मंत्रालयात…

मोठी बातमी! शिंदे गट काँग्रेससोबत युती करणार?

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- उद्धव ठाकरेंना यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत केलेली युती अमान्य असल्याचे सांगत एकनाथ शिंदे आणि ४० आमदारांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली पण आता भाजप अजितदादांना जवळ करत असल्याने शिंदे गटाने थेट…

मुख्यमंत्र्यांच्या बहिणेने पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात

हैद्राबाद दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात ज्या प्रमाणे घराणेशाहीचा आरोप होत आला आहे. तसा तो इतर राज्यातही होत आहे. कारण महाराष्ट्राच्या शेजारच्या राज्यातील मुख्यमंत्री आपल्या बहिणीमुळे अडचणीत येण्याची शक्यता आहे. कारण आंध्र प्रदेशचे…

‘महाविकास आघाडी तुटल्यास आमचा वेगळा प्लॅन तयार’

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाविकास आघाडीला एकत्र बांधून ठेवण्यासाठी ठाकरे गटाने पुढाकार घेत आगामी निवडणुकांत मविआची सत्ता आल्यास राष्ट्रवादीला सीएम पद देण्याचा प्रस्ताव दिल्याची चर्चा असताना कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोठं…

बारसू रिफायनरीसाठी जनतेवर दंडेली कराल तर याद राखा

मुंबई दि २५ (प्रतिनिधी)- रत्नागिरी जिल्ह्यातील बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी पोलीस बळाचा वापर करुन सर्वेक्षण केले जात आहे. या पोलीस दडपशाहीचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असून पोलीस बळावर कोणाचा विकास साधायचा आहे? स्थानिक जनतेला विश्वासात न…

मविआची सत्ता आल्यास अजित पवारच मुख्यमंत्री

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- सत्तासंघर्षाचा निकाल सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. हा निकाल काय लागतो, याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. एकीकडे अजित पवार भाजपासोबत जाऊन मुख्यमंत्री होणार अशा चर्चा सुरु आहेत. पण आता ठाकरे गटाच्या प्रस्तावामुळे…

‘मुस्काटदाबीने होणारे बारसू रिफायनरीचे सर्वेक्षण तातडीने थांबवा’

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- रत्नागिरीतील बारसु रिफायनरी सर्वेक्षणाविरोधात आंदोलन करणाऱ्या स्थानिक भूमीपूत्रांची, आंदोलनाचं वार्तांकन करणाऱ्या पत्रकारांची पोलिसांकडून मुस्कटदाबी सुरु आहे. आंदोलकांना अटक करण्यात येत आहे. पत्रकारांना धमकावण्यात…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांच्या सुट्टीवर?

मुंबई दि २५(प्रतिनिधी)- राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चा काही दिवसांपासून सुरू झाल्या आहेत. यावरुन आत्ताही पडद्यामागे हालचाली सुरु आहेत. त्यातच आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अचानक तीन दिवसांची रजा घेऊन साताऱ्याला गेल्याने चर्चांना…

शिंदेसोबत गेलेले ‘हे’ आमदार ठाकरेंकडे परत येणार?

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. आता ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या पण मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराज असलेल्या आमदारांना स्वतः उद्धव ठाकरे यांनी परत येण्याची आॅफर दिल्याची चर्चा…

महाविकास आघाडीचे नेते म्हणतात ‘सरकार कोसळणार नाही’

मुंबई दि २४(प्रतिनिधी)- एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारचे 'डेथ वॉरंट' जारी झाले असून येत्या १५- २० दिवसांत हे सरकार पडेल, असा दावा शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला आहे. पण त्यांच्या या दाव्याला महाविकास आघाडीच्या नेत्याकडुनच खंडण…
Don`t copy text!