Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

शिवसेना कोणाची निर्णय सर्वोच्च न्यायालयाने राखून ठेवला

दिल्ली दि १६(प्रतिनिधी)- गेल्या तीन दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाप्रकरणी जोरदार युक्तिवाद सुरू आहे. ठाकरे आणि शिंदे गटाचे वकिल एकमेकांचे दावे खोडून काढण्याकरता अभ्यासपूर्ण प्रतिवाद करत आहेत.याप्रकरणी आजही…

जयंत पाटील भावी मुख्यमंत्री म्हणत मुंबईत बॅनरबाजी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राष्ट्रवादी हा नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जातो. पण या पक्षात प्रत्येक नेत्याचा एक गट आहे. त्यामुळे इथे नेहमीच गटातटाचे राजकारण पहायला मिळते. काही दिवसापूर्वी अजित पवार यांना मुख्यमंत्री करा अशी चर्चा सुरु असताना आता…

नगरमध्ये भाजप-शिंदे गटात जोरदार राडा

अहमदनगर दि १६(प्रतिनिधी)- अहमदनगर शहरातील केडगाव परिसरात शिंदे गटाचे कार्यकर्ते आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. एका लग्नसमारंभ हा राडा झाला. यामुळे सत्तेत एकत्र असलेल्या पक्षांचा स्थानिक पातळीवरील बेबनाव पुन्हा एकदा…

‘या’ कारणांमुळे नाना पटोलेंचे प्रदेशाध्यक्ष पद जाणार?

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- सत्यजित तांबे यांच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून  काँग्रेस पक्षात सुरु झालेला वाद थांबण्याचे नाव घेत नाही. आता काँग्रेस हाय कमांडने याची दखल घेतली आहे. त्यामुळे आता घडामोडींना वेग आला असून नाना पटोलेंची…

राज ठाकरेंच्या मनसेची कसबा चिंचवडमध्ये भाजपाला साथ

पुणे दि १५(प्रतिनिधी)- कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक भाजप आणि महाविकास आघाडीने प्रतिष्ठेची केली आहे. असे असतानाच आता मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला पाठिंबा घोषित केला आहे. मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली असून चिंचवड…

प्रपोज मारणाऱ्या तरुणाची तरूणीने केली जोरदार धुलाई

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- आज प्रेमाचा दिवस आहे. अनेक प्रेमवीर प्रेमिकेला प्रपोज करण्याचे मनसुबे रचत असतात. पण आज समोर आलेला एक व्हिडिओ पाहून प्रेमवीर टेंन्शनमध्ये आले आहेत. कारण एका मुलीला प्रपोज करणाऱ्या रोमिओची त्या मुलीने चांगलीच धुलाई…

‘पहाटेचा तो शपथविधी पवारसाहेबांच्या सहमतीनेच’

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- महाविकास आघाडी सरकार पायउतार होऊन आता भाजप शिंदे गटाचे सरकार सत्तेत आले आहे. पण राज्यातील राजकारणात अजूनही तो पहाटेचा शपथविधी चर्चेत असतो. तीन वर्षानंतरही त्याची चर्चा आहे. याच्यावर पुस्तके देखील लिहिण्यात आली आहेत.…

‘या’ कारणामुळे शिंदे गट आणि भाजपमधील युती तुटणार?

सिल्लोड दि १३(प्रतिनिधी)- विद्यामान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करत भाजपासोबत सत्ता स्थापन केली आहे. पण सत्ता स्थापनेनंतरशिंदे गट भाजपातील वाद समोर आले होते. पण आता हा वाद आंदोलनापर्यंत पोहोचला असुन कृषीमंत्री अब्दुल सत्तार…

‘अजित पवारांमुळे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडला’

सोलापूर दि १३(प्रतिनिधी) - राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास आठ महिने उलटली आहेत. तरीही राज्य सरकारच्या दुसऱ्या मंत्रीमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलेला नाही. राज्यमंत्री नसल्यामुळे विधान परिषदेत कोण अर्थसंकल्प सादर करणार यावर खल…
Don`t copy text!