Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
महाराष्ट्र
खासदार बाळू धानोरकर यांच्या निधनाने कर्तृत्वान तरुण नेतृत्व हरपले
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- खासदार बाळू धानोरकर यांच्या आकस्मिक निधनाचे वृत्त अत्यंत धक्कादायक आणि वेदनादायी आहे. अत्यंत सामान्य कुटुंबातून येऊन मेहनत आणि लोकसेवेच्या बळावर नावारूपास आलेले तरुण कर्तृत्वान नेतृत्व हरपले आहे अशा शोकभावना काँग्रेस…
आता राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार दरवर्षी १२ हजार रुपये
मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक आज पार पडली. या बैठकीत शेतकरी कुटुंबाला ६ हजारांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना…
यंदा बारावीचा निकालात मुलींचीच बाजी, निकाल ९१.२५ टक्के
पुणे दि २५(प्रतिनिधी)- अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असणाऱ्या १२ वीचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली. राज्यात कोकण विभागाचा निकाल…
बारावीच्या निकालाची तारीख ठरली, २५ मेला निकाल
पुणे दि २४(प्रतिनिधी)- पालक आणि विद्यार्थी ज्याची उत्सुकतेने वाट पाहत होते. त्या बारावी निकालाची तारीख निश्चित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल २५ मे म्हणजेच उद्या जाहीर…
वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण
छत्रपती संभाजीनगर दि २०(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर शहरातील एका चाैकात वाहतूक पोलिसाने एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांच्या या वर्तनावर संताप व्यक्त केला जात आहे.
छत्रपती…
ज्यांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेर परीक्षा घ्या
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र…
त्या अभिनेत्रीची एक पोस्ट आणि मुख्यमंत्री शिंदे धावले मदतीला
मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठी टेलिव्हिजनविश्वातील अभिनेत्री राधिका देशपांडे ही मधल्या काही काळापासून चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. राधिका तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या खोचक सोशल मीडिया पोस्टमुळे अधिकच गाजत आहे. राधिकाने गेल्या काही…
मुख्याध्यापकानेच मारला शालेय पोषण आहारावर डल्ला
छ. संभाजीनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला मध्यान पोषण आहार हा लहान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. त्याचबरोबर या पोषण आहाराबद्दल अनेकवेळा निकृष्टतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याच बरोबर यात अपहार होत…
लग्न सोहळ्यावरुन आल्यानंतर या कारणाने विवाहितेचा मृत्यू
जळगाव दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गेल्या महिन्यात महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण आता महाराष्ट्रातील वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे एका…
मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे
मुंबई दि १२(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आज निलंबन मागे घेण्यात आले आहे. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती.
राज्याचे…