Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

राजा माने यांना नारायण सुर्वे पुरस्कार जाहीर

पुणे,दि १८(प्रतिनिधी)- आॅल  इंडिया जैन कॉन्फरन्स दिल्ली व स्वानंद महिला संस्थेच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा या वर्षीचा नारायण सुर्वे साहित्य रत्न पुरस्कार ज्येष्ठ संपादक व लेखक राजा माने यांना जाहीर झाला आहे.या पुरस्काराची घोषणा ऑल…

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी स्वप्निल काळे यांची निवड

बार्शी दि १७(प्रतिनिधी)- बार्शी तालुक्‍यातील पांगरी येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी महिला जिल्हाध्यक्षा मंदाताई काळे यांचे सुपुत्र स्वप्निल काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या बार्शी तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली.…

गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात तुफान राडा दगडफेक

बीड दि १६(प्रतिनिधी)- गौतमी पाटीलचे नाव सध्या सगळ्या तरुणाच्या तोंडपाठ झाले आहे. तिची तरुणांमध्ये मोठ्या प्रमाणात क्रेझ आहे. त्याचबरोबर गाैतमी आणि गर्दी असे समीकरण देखील पहायला मिळत आहे. ती जिथे जाईल तिथे गर्दी होत असते. गाैतमीच्या बीडमधील…

ग्रामपंचायत विजयासाठी विरोधी पॅनलवर भानामतीचा प्रकार

सांगली दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. गावाची सत्ता मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात…

राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारचा दिलासा

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- अतिवृष्टी, अवकाळी पाऊस अशा दुष्टचक्रात सापडलेल्या राज्यातील शेतकऱ्यांना शिंदे-फडणवीस सरकारने पुन्हा एकदा दिलासा दिला आहे. अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या नुकसान भरपाईच्या रकमेत प्रति हेक्टर…

जुळ्या बहिणींशी लग्न करणे अतुलला महागात पडणार?

सोलापूर दि १३(प्रतिनिधी)- सोलापूरच्या अतुल नावाच्या तरुणाने मुंबईतील पिंकी आणि रिंकी या जुळ्या बहिणींसोबत विवाह केला. त्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले. पण दोन लग्नामुळे अतुलला अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एखादा…

राज्यात पुन्हा सुरु होणार जलयुक्त शिवार अभियान योजना

मुंबई दि १३(प्रतिनिधी)- तब्ब्ल दोन आठवड्यानंतर पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महत्वाचे म्हणजे या बैठकीत जलयुक्त शिवार अभियान २.० सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद…

शिंदे गटात एकमेकाला लाठ्याकाट्यांनी मारहाण

उल्हासनगर दि १२(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करत विकासकामांवर भर देणार असल्याचा दावा केला आहे. पण त्याच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या श्रेयवादावरून शिंदे गटातच जोरदार राडा झाला आहे. दोन्ही…

चंद्रकांत पाटील शाईफेक आणि ३०७ कलम

पुणे दि ११(प्रतिनिधी)- राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेक प्रकरणात आत्तापर्यंत तिघाजणांना अटक करण्यात आली आहे. आता या प्रकरणी पत्रकार गोविंद वाकडे यांना अटक करण्यात आली आहे. पण या प्रकरणी सुरुवातीला अटक करण्यात आलेल्या…

ध्यास कोचिंग क्लासचा ‘आनंद बाजार’ उत्साहात साजरा

बार्शी दि ११(प्रतिनिधी)- ध्यास कोचिंग क्लासेसचा 'आनंद बाजार' उत्साहात पार पडला. किराणा, भाजीपाला, फूड कॉर्नर, उपयोगी वस्तू, ज्वेलरी आणि अन्य विविध प्रकारच्या 25 स्टॉल्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी आपल्या व्यावसायिक गुणांचे प्रदर्शन केले.…
Don`t copy text!