Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

राज्यात पुन्हा मुसळधार

पुणे दि ४ (प्रतिनिधी)- राज्याला जुलै महिन्यात पावसाने चांगलेच झोडपून काढले होते. राज्याच्या काही भागात मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने पुर पूरपरिस्थिती निर्माण झाली,तर काही जिल्यांमध्ये अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झालं. त्यामुळेच जनजीवन…

महाविकास आघाडीची वार्ड रचना शिंदे सरकारकडून रद्द

मुंबई दि ३(प्रतिनिधी)- शिंदे सरकारने कॅबीनेट बैठकीत महाविकास आघाडीचा आणखी एक निर्णय रद्द केला आहे. राज्यातील महापालिका निवडणूका २०१७ च्या प्रभाग रचनेप्रमाणेच होणार असल्याचा निर्णय मंत्रिमंडळानं घेतला आहे. मविआ सरकारने वाढविलेली वॉर्डांची…

बीड शहरात दोन गटामध्ये ‘का’ झाली फ्री स्टाईल हाणामारी

बीड दि ३ (प्रतिनिधी)- बीड शहरातील तुळजाई चौकात भर रस्त्यात दोन गटामधील युवकांमध्ये गँगवारची घटना समोर आली आहे. यावेळी हाणामारीचा सर्वप्रकार सीसीटिव्हीमध्ये कैद झाला आहे.यावेळी धारदार शस्त्रांनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला यात एकजण जखमी झाला…

पैशाने माजलेला बोकड म्हणजे तानाजी सावंत

सोलापूर दि ३ (प्रतिनिधी)- पैशाने माजलेला बोकड म्हणजे तानाजी सावंत आहे. त्याची पाच हजार कोटीची संपत्ती आहे. त्यावर ईडी कारवाई का करत नाही. ज्या तानाजी सावंताला पक्षप्रमुखांनी विधान परिषदेवर आमदार केले, मंत्री केले, तो सावंत विचारतो की, कोण…

‘या दिवशी होणार महाराष्ट्राच्या परिवर्तनाची सुरुवात

तुळजापूर ३(प्रतिनिधी)- क्रांती दिनी म्हणजे ९ आॅगस्टला तुळजापूरला होणार महाराष्ट्र परिवर्तनाच्या क्रांतीची सुरुवात, असे ट्वीट संभाजी राजेंनी केले आहे. तुळजापूरमध्ये तुळजाभवानी मंदिरात दर्शनावरून झालेल्या प्रकारानंतर संभाजी राजे पहिल्यांदाच…

सीएनजीच्या वाढलेल्या दरामुळे खिशाला कात्री

पुणे दि ३(प्रतिनिधी)- आधीच वाढत्या महागाईने मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार…

महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हाव्यात

मुंबई दि १ (प्रतिनिधी) - महाराष्ट्राच्या पहिल्या मुख्यमंत्री सुप्रिया सुळे व्हायला हव्यात अशी इच्छा शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी व्यक्त केली आहे. उत्तरप्रदेश, तमिळनाडू, पश्चिम बंगाल आदी राज्यांमध्ये महिला मुख्यमंत्र्यांनी कारकीर्द…

संजय राऊत यांना ४ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी

मुंबई दि १ (प्रतिनिधी)- ईडीच्या अटकेत असलेल्या शिवसेना खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने ४ ऑगस्टपर्यंत कोठडी सुनावली आहे. ईडीने ८ दिवसांची कोठडी मागितली होती. पण राऊतांच्या वकिलांनी ठाम युक्तिवाद केल्याने ४ दिवसांची कोठडी सुनावली आहे.…

धर्मवीरांचे काय झाले घात की अपघात?

ठाणे दि १ (प्रतिनिधी) -"आम्हाला बोलायला लावू नका नाहीतर अनेक राजकीय भूकंप होतील आणि आम्ही मुलाखत घेतली तर अनेक गौप्यस्फोट आणि भूकंप होतील असा इशारा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना दिल्यानंतर राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.…

आत्ता बिनधास्त खा तळलेले पदार्थ

पुणे दि १(प्रतिनिधी)- जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, इंधन दरवाढीमुळे सामान्य होरपळलेले असतानाच आता खाद्यतेलाच्या दरात मागील महिन्याभरात मोठी घट झाली. खाद्यतेलांच्या १५ किलोच्या डब्यामागे २०० ते ३०० रुपयांनी घट झाली आहे. किरकोळ बाजारात एक किलो…
Don`t copy text!