Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

मोदींच्या मंत्रिमंडळ विस्तारात शिंदे गटाला मिळणार ‘इतकी’ मंत्रीपदे

दिल्ली दि ६(प्रतिनिधी)- केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल हाेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शिंदे गटातील नेत्यांना कॅबिनेट आणि राज्य मंत्री पद मिळेल अशी दाट शक्यता आहे.पण मोदी धक्कातंत्रासाठी ओळखले जात असल्यामुळे अनेक तर्क लढवले…

भाजपच्या स्टेजवर बायकांचा डान्समुळे चित्रा वाघ अडचणीत

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- मॉ़डेल उर्फी जावेद हिच्या पेहरावावरून गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्या चित्रा वाघ आक्रमक झाल्या आहेत. पण आता या वादात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेऊन चित्रा वाघ यांना खडेबोल सुनावले आहे.…

‘नाैटंकी जितेंद्र आव्हाड औरंगजेबजींना क्रूर मानत नाहीत’

पालघर दि ५(प्रतिनिधी)- राज्यात महापुरूषांवरुन होत असलेले वाद थांबताना नाव घेत नाहीत. त्यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ओैरंगजेबचा आदरार्थी उल्लेख केला आहे. बावनकुळे यांच्या औरंगजेबा बाबतच्या या वक्तव्यामुळे नवीन वाद…

अनिल परब यांची इतक्या कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त

मुंबई दि ४(प्रतिनिधी)- ठाकरे गटाचे नेते आणि आमदार अनिल परब यांच्या ईडीकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे.अनिल परब यांच्या १० कोटी २० लाखांच्या मालमत्तेवर ईडीने जप्तीची कारवाई केली आहे.दापोलीतील साई रिसॉर्टप्रकरणी अनिल परब यांच्यावर ही कारवाई…

मंत्रीपद न मिळाल्याने माझ्याच पक्षातील नेत्यांचा माझ्याविरोधात कट

ओैरंगाबाद दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात शिंदे गट आणि भाजपा सत्तेत असले तरीही त्यांच्यात सतत कुरघोडी सुरु असतात त्यामुळे दोन्ही पक्षातील वाद अनेकदा समोर आला आहे. पण शिंदे गटातही काहीच आलबेल नसल्याचे चित्र समोर आले आहे. जमीन गैरव्यवहारामुळे…

शिंदे गटाच्या नेत्याकडुन भाजपच्या नेत्यावर प्राणघातक हल्ला

ठाणे दि ३१(प्रतिनिधी)- राज्यात भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना म्हणजेच शिंदे गट एकत्र सत्तेत असले तरीही स्थानिक पातळीवर मात्र कार्यकर्ते, पदाधिकारी यांचे मनोमिलन होताना दिसत नाही. आता तर मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वतः ठाण्यात शिंदे…

‘छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते पण काही…’

नागपूर दि ३०(प्रतिनिधी)- "छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची…
Don`t copy text!