Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

निवडणूक ग्रामपंचायतीची धमकी ओमराजे निंबाळकरांना मारण्याची

उस्मानाबाद दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांवरून महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. पण उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यात उमेदवारा अर्ज मागे घेण्याची धमकी देत खासदार ओमराजे निंबाळकर आणि जिल्हाधिकारी डॉ. सचिन ओम्बासे…

ग्रामपंचायत विजयासाठी विरोधी पॅनलवर भानामतीचा प्रकार

सांगली दि १६(प्रतिनिधी)- ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सर्वत्र सुरू आहे. गावाची सत्ता मिळविण्यासाठी उमेदवारांचे प्रयत्‍न सुरू आहेत. त्यातच विरोधकांवर भानामती करण्याचा प्रकारही समोर आला आहे. सांगली जिल्ह्यातील खानापूर आणि वाळवा तालुक्यात…

महाविकास आघाडीच्या महामोर्चाला मिळाली परवानगी

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महापुरुषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल विधाने, कर्नाटकबरोबरचा सीमावाद आणि राज्यातील प्रकल्प गुजरातला पळवण्याच्या मुद्दावर महाविकास आघाडीने १७ डिसेंबरला महामोर्चाची हाक दिली होती आहे. अखेरीस या  मोर्चाला पोलिसांनी अटी…

एकनाथ शिंदेचे मुख्यमंत्री पद धोक्यात?

ओैरंगाबाद दि १४(प्रतिनिधी)- औरंगाबादमध्ये नुकतेच राष्ट्रीय ज्योतिष वास्तू महाअधिवेशनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य आणि देशातील महत्वाच्या राजकीय नेत्यांचे भविष्य सांगण्यात आले ज्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांची चिंता…

केंद्राच्या वयोश्री योजनेचे बारामती मतदार संघात सर्वोत्तम काम – लोकसभेत कौतुक

दिल्ली, दि. १३ (प्रतिनिधी) - केंद्र सरकारच्या वयोश्री योजनेचे काम बारामती लोकसभा मतदार संघात सर्वोत्तम झाले आहे. दिव्यांग, जेष्ठ नागरिक यांना दिलासा देणारी ही योजना असून सामाजिक न्याय विभागाचे त्यासाठी काैतुक केले, याचा आनंदच आहे; मात्र…

‘भाजपचा सरपंच निवडून न आल्यास एका रुपयाचा निधी देणार नाही’

सिंधुदूर्ग दि १२(प्रतिनिधी)- सध्या राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा हंगाम सुरु आहे. यामुळे नेते मंडळी प्रचारात व्यस्त आहेत. पण नितेश राणे यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. तुमच्या गावात माझ्या विचारांचा…

शिंदे गटात एकमेकाला लाठ्याकाट्यांनी मारहाण

उल्हासनगर दि १२(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन करत विकासकामांवर भर देणार असल्याचा दावा केला आहे. पण त्याच्या ठाणे जिल्ह्यातील उल्हासनगरमध्ये रस्त्याच्या श्रेयवादावरून शिंदे गटातच जोरदार राडा झाला आहे. दोन्ही…

खुदावाडी ग्रामपंचायत निवडणुकीत काका पुतण्यात कांटे की टक्कर..

तुळजापूर दि ११ ( सतीश राठोड ) :- राजकारणामध्ये कोण कोणाचा मित्र नाही किंवा कोण कोणाचा कायमस्वरूपी शत्रूही नसतो असे म्हणतात तसेच कोणत्या वेळी कोण कोणाच्या विरुद्ध निवडणूक लढवील हेही सांगता येत नाही याचा प्रत्यय खुदावाडी सार्वत्रिक निवडणुकीत…

‘मला चार मुले हा फक्त कॉंग्रेसचा दोष’

दिल्ली दि १०(प्रतिनिधी)- देशात सध्या लोकसंख्या नियंत्रण विधेयकावर चर्चा सुरु आहे. वाढत्या लोकसंख्येमुळे प्रत्येकजण चिंतेत आहे. या दरम्यान, भाजप खासदार रवी किशन यांनी वाढत्या लोकसंख्येचा ठपका काँग्रेसवर ठेवला आहे. काँग्रेसने लोकसंख्या…

…तर राज्यातील महापोलीस भरती रद्द होणार?

मुंबई दि ९(प्रतिनिधी)- राज्यातील महापोलीस भरतीची प्रकिया अनेक अडचणींनंतर सुरु झाली आहे.मात्र आता या पोलीस भरतीवर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला भरती प्रक्रिया स्थगित करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे इच्छुक…
Don`t copy text!