Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

‘भाजपच्या टग्यांकडून शिवरायांचा अवमान तरीही शहाणपणा शिकवतात’

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- छत्रपतींचा अपमान म्हणजे महाराष्ट्रातल्या १२ कोटी जनतेचा अपमान आहे, त्यांचा अपमान म्हणजे मराठी मातीचा अपमान आहे. राज्यपाल कोश्यारींनी छत्रपती शिवरायांचा एवढा घनघोर अपमान करुनसुद्धा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, त्यांचं…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार?

मुंबई दि २८(प्रतिनिधी)- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी नुकतंच गुवाहाटी येथे जाऊन कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू असतानाच दाै-यात भाजपाचे दोन शिलेदार पाळतीवर…

मनसेचे फायरब्रँड नेते वसंत मोरे नाराज?

पुणे दि २७(प्रतिनिधी)- एकीकडे राज ठाकरे पक्षाची बांधनी करत असताना पुण्यात मात्र मनसेतील नाराजी नाट्य सुरूच आहे पुण्यातील मनसेचे नेते संजय मोरे पुन्हा एकदा नाराज असल्याचे म्हटले जात आहे. पुण्यात मनसेच्या एका कार्यक्रमात बोलू न दिल्यामुळे ते…

‘गद्दार खोके सरकारमुळे महाराष्ट्रा मागे पनवती लागली’

बुलढाणा दि २६(प्रतिनिधी)- जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. उद्योगधंदे तिकडे गेले तर राज्यात बेरोजगारी वाढेल, तरुणांना बेकार ठेवायचा. छत्रपतींचा अपमान करून आदर्श मोडायचा. यांना विठोबा कर्नाटकात…

एकनाथ शिंदेच्या गुवाहाटी दाै-याला नाराजीचे ग्रहण

मुंबई दि २६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात एकनाथ शिंदे सरकार सत्तेत येऊन आता पाच महिन्याहून अधिक काळ झाला आहे. पण सत्तेत असूनही आमदारांची नाराजी, मंत्रिमंडळ विस्तारावरुन वादावादी आणि भाजपाकडुन होत असलेला दबाव यामुळे एकनाथ शिंदे कामाख्या देवीच्या…

‘स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित करू’

उस्मानाबाद दि २६(प्रतिनिधी)- केवळ स्वतंत्र मराठवाडाच नाही, तर मुंबईही केंद्रशासित प्रदेश करून दाखवू असे खळबळजनक वक्तव्य वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केले आहे. स्वतंत्र मराठवाडा राज्य निर्मितीच्या मागणीसाठी आयोजित कार्यक्रमानंतर त्यांनी हे…

‘इकडची लाईन तोडू नका, अन्यथा रट्टे देईन’

हिंगोली दि २५(प्रतिनिधी)- सध्या राज्यात शेतकऱ्यांची वीज तोडली जात असल्याने संतापाचे वातावरण आहे. पण यामुळे नेहमी वादात सापडणारे आमदार संतोष बांगर पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना…

‘ती चाळीस गावेच नाही तर सोलापूर अक्कलकोटही कर्नाटकात घेऊ’

सांगली दि २४(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील ४० गावे कर्नाटकात घेणार अशी घोषणाबाजी करत महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापवणारे कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी आता थेट देवेंद्र फडणवीस यांनाच आव्हान दिले आहे. त्यामुळे भाजपाच्या दोन राज्यातील…

आमदार साहेबांची पक्षाच्या कार्यकर्त्यांनीच केली धुलाई

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- दिल्लीतील आम आदमी पक्षाचे मतियालाचे आमदार गुलाब सिंह यादव यांना आपच्याच कार्यकार्त्यांनी मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये आमदार स्वतःला वाचवण्यासाठी पळ काढला.तरीही लोकांनी…

बेळगाव महाराष्ट्रात आणण्यासाठी या दोन मंत्र्यांवर जबाबदारी

मुंबई दि २१(प्रतिनिधी)- राज्य सरकारने कर्नाटकबरोबर असलेला सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मोठे पाऊल उचलले आहे. यामुळे सीमाभागातील मराठी भाषिकांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. राज्य सरकारमधील दोन महत्वाच्या नेत्यांवर ही जबाबदारी सोपवण्यात आली आहे. या…
Don`t copy text!