Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
राजकारण
दोस्ती साठी काय पण! चित्तरंजन गायकवाडांसाठी दोस्ताचा नवस
पुणे दि २२(प्रतिनिधी)- पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील कदमवाकवस्ती ग्रामपंचायत निवडणूकीत चित्तरंजन गायकवाड सरपंच पदावर निवडून आले आहेत. गायकवाड यांनी सरपंच म्हणून निवडून यावेत यासाठी त्या गावचे तंटामुक्ती अध्यक्ष विकास कदम यांनी नवस केला…
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे निलंबन
नागपूर दि २२(प्रतिनिधी)- राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विधानसभा आमदार जयंत पाटील यांचं नागपुरातील हिवाळी अधिवेशनाच्या कालावधीसाठी निलंबन करण्यात आलं आहे. विधानसभा अध्यक्षांबाबत बोलताना जयंत पाटील यांनी असंवैधानिक शब्द वापरल्याचा आरोप आहे.…
फाॅरेन रिटर्न तरुणी बनली गावची सर्वात तरुण कारभारीन
सांगली दि २२(प्रतिनिधी)- सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यामधील वड्डी गावातील तरुणी यशोधरा शिंदे मेडिकलचे शिक्षण घेण्यासाठी जॉर्जिया या देशात गेली होती. मेडिकल शिक्षण घेतलेली यशोधरा महेंद्रसिंह शिंदे ही सांगली ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंचपदी…
‘महात्मा गांधी जुन्या तर नरेंद्र मोदी नवीन भारताचे राष्ट्रपिता!’
नागपूर दि २१(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस सतत वादात सापडत असतात आता त्या पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.अमृता फडणवीस यांनी देशाचे दोन राष्ट्रपिता असून एक महात्मा गांधी तर दुसरे नरेंद्र मोदी…
महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुकीत कोणत्या पक्षाची बाजी?
मुंबई दि २०(प्रतिनिधी)- राज्यातील जवळपास साडेसात हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे निकाल
जाहीर झाले आहेत. आगामी स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक शिंदे-फडणवीस सरकार आणि महाविकास आघाडी दोघांसाठी फार महत्त्वाची होती.…
चंद्रकांत पाटील यांच्या मुलीच्या पॅनलचा भाजपाकडून पराभव
चंद्रकांत पाटील यांच्या मुलीचा भाजपाकडुन पराभव
रोहित पवारांवर धनगर समाजाचे कार्यकर्ते भडकले
नागपूर दि १९(प्रतिनिधी)- राज्य सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपूरमध्ये सुरूवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धनगर समाजाकडून वेगवेगळ्या मागण्यांसाठी विधानभवनावर मोर्चा काढण्यात येणार होता, पण हा मोर्चा पोलिसांनी टेकडी रोडवर…
महाराष्ट्र विधिमंडळात तब्बल २१ आमदाराच्या जागा रिक्त
मुंबई दि १८(प्रतिनिधी)- महाराष्ट्रातील सहा आमदारांची मुदत संपल्याने ७८ सदस्यीय विधान परिषदेतील २१ जागा रिक्त झाल्या आहेत. एवढय़ा मोठय़ा संख्येने जागा रिक्त होण्याची महाराष्ट्रातील ही पहिलीच वेळ आहे. यामुळेच सभापतीपदाची निवडणूकही लांबणीवर…
शाईफेकीच्या धमकीनंतर चंद्रकांत पाटलांनी चेहऱ्यावर लावले असे काही…
पुणे दि १७(प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टीचे नेते, मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या विधानानंतर त्यांनी दिलगीरी व्यक्त करूनही त्यांनी केलेल्या…
शिंदे फडणवीसांच्या संपर्कात तब्बल इतके आमदार
मुंबई दि १६ (प्रतिनिधी) - शिंदे गटाचे आमदार आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरीत माध्यमांशी बोलताना खळबळजनक दावा केला आहे.उदय सामंत यांनी केलेल्या या दाव्यामुळे ठाकरे गटाला पुन्हा खिंडार पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.…