Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस; गुरुवारी मराठवाड्यातील ‘या’ ४ जिल्ह्यांत कडकडीत…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवली सराटी (जि. जालना) येथे मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे गेल्या दोन दिवसांत त्यांची प्रकृती कमालीची खालावली असून, यामुळे संपूर्ण मराठवाड्यासह राज्यभरात मराठा समाजात…

मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा ५ वा दिवस, राधाकृष्ण विखे पाटलांची मोठी माहिती; आतापर्यंत साडेतीन लाख…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या आंदोलनाचा आज पाचवा दिवस आहे. सलग उपोषणामुळे त्यांची प्रकृती खालावली असून, त्यांच्या आरोग्याबाबत मराठा समाजात आणि समर्थकांमध्ये…

‘अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली कीड आणि कलंक’ : प्रा. श्रीमंत कोकाटे

"अंधश्रद्धा ही केवळ एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धेचा प्रश्न नसून ती विवेक, विज्ञान आणि मानवी प्रतिष्ठेला पोखरणारी सामाजिक कीड आहे. श्रद्धा माणसाला मानसिक आधार देऊ शकते, मात्र जेव्हा श्रद्धेच्या नावाखाली भीती निर्माण केली जाते, अज्ञानाचा फायदा…

MPSC पेपर लीक प्रकरण : “घटना जानेवारीतली, मी पदभार मार्चमध्ये घेतला!”; अध्यक्षांनी…

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणी सध्या वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात होत असलेले वैयक्तिक आरोप आणि राजीनाम्याच्या मागणीवर एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी…

सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार पौष्टिक आहार! बैठका अन् कॅन्टीनमध्ये तेलकट पदार्थांवर बंदी; राज्य…

शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमधील बैठका, विविध कार्यक्रम आणि उपहारगृहांमध्ये (कॅन्टीन) आता कर्मचाऱ्यांना आरोग्यदायी व पौष्टिक अल्पोपहार आणि जेवण मिळणार आहे. राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंदर्भातील महत्त्वपूर्ण निर्णयावर…

मोठी बातमी! १५ सप्टेंबरपर्यंत UPI Re-KYC बंधनकारक; अन्यथा दुकानदारांचे QR Code पेमेंट होणार बंद!

देशभरात आज लहान-मोठ्या दुकानांमध्ये डिजिटल व्यवहार मोठ्या प्रमाणावर केले जातात. चहाच्या टपरीपासून ते मोठ्या किराणा दुकानापर्यंत प्रत्येक ठिकाणी UPI द्वारे पेमेंट स्वीकारले जाते. परंतु, जर तुम्ही व्यापारी किंवा दुकानदार असाल आणि दुकानात QR…

म्हाडाचा मोठा निर्णय! विक्रीविना पडून असलेली हजारो घरे आता थेट भाड्याने मिळणार

मुंबई क्षेत्रात वाढत्या लोकसंख्येसोबतच भाड्याच्या घरांची मागणी प्रचंड वाढली आहे. हीच गरज ओळखून आणि विक्रीविना पडून असलेल्या हजारो घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी म्हाडाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. म्हाडाच्या विविध मंडळांमधील विक्रीविना रिक्त…

लाडक्या बहिणींसाठी मोठी अपडेट!; ऑगस्टचा हप्ता ‘या’ दिवशी बँक खात्यात जमा होणार?

राज्यातील अडीच लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांतील महिलांसाठी राज्य सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने'बाबत एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जुलै महिन्याचे पैसे महिलांच्या बँक…

गडचिरोली घटनेनंतर सरकार ॲक्शन मोडमध्ये!; १२,५०० पदांची रखडलेली भरती ६ महिन्यांत,मुख्यमंत्री देवेंद्र…

गडचिरोलीतील अनुदानित आदिवासी आश्रमशाळेच्या वसतिगृहात सर्पदंशाने तीन चिमुकल्या विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. या घटनेनंतर राज्यभरातील आश्रमशाळा आणि वसतिगृहातील दुरावस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या…

“हा ‘लव्ह स्टोरी’चा खेळ नाही, ५० लाखांचा मोठा स्कॅम!”; पेपरफुटी प्रकरणाला…

राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) फूड इन्स्पेक्टर परीक्षेच्या पेपरफुटी प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणी वरिष्ठ अधिकाऱ्यासह ६ जणांना अटक केली असली, तरी तपासाच्या दिशेवर आता गंभीर प्रश्न उपस्थित केले जात…
Don`t copy text!