Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

..तर संपकऱ्यांना विना वॉरंट अटक होऊन तुरुंगवासाची शिक्षा

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू व्हावी यासाठी संपाच हत्यार उपसताच राज्य सरकारला जाग आली आहे. सरकारचे मोठे पाऊल उचलत मुदत संपलेला मेस्मा कायदा पुन्हा संमत करण्यात आला असून आता या कायद्यांतर्गत…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नीच्या होळीच्या हटके अंदाजात शुभेच्छा

मुंबई दि ७(प्रतिनिधी)- आज राज्यात आणि देशभरात होळी आणि धूलिवंदन सणाचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वजण मोठ्या उत्साहात हा सण साजरा करत आहेत. या होळीनिमित्त राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी गायिका अमृता फडणवीस यांनी…

नगरमधील बारावीच्या विद्यार्थिनीचा विषबाधेने मृत्यू

अहमदनगर दि ७ (प्रतिनिधी)- अहमदनगर जिल्ह्यातीस लोणी गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. बारावीचे पेपर देणाऱ्या विद्यार्थिनीने आजोबांसोबत रात्रीचे उरलेले इडली-सांबर खाल्ले. त्यानंतर दोघांनाही विषबाधा झाली, पण उपचार सुरू असताना विद्यार्थीनीचा…

सुलतानी संकटानंतर शेतकऱ्यावर अवकाळीचे संकट

पुणे दि ७(प्रतिनिधी)- होळीच्या दिवशीच अवकाळी पावसाने महाराष्ट्राला जोरदार दणका दिला आहे. मोठ्या प्रमाणावर विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाटासह गारांचा पाऊस पडला आहे. आज सकाळपासूनच राज्यभरात ढगाळ वातावरण असून वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस…

उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी ‘यामुळे’ नेटकऱ्यांच्या निशान्यावर

मुंबई दि ६(प्रतिनिधी)- राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत. अलीकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली. या कायक्रमातील काही फोटो त्यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्या…

काॅपीवरून पालक आणि शिक्षकात जोरदार हाणामारी

छत्रपती संभाजीनगर दि ६ (प्रतिनिधी)- राज्यात दहावी बारावीच्या बोर्डाच्या परिक्षा सुरु आहेत पण त्याचवेळी गणित पेपरफुटीमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले होते. यंदा राज्यात परीक्षा कॉपीमुक्त व्हावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात…

..तर बारावीचा गणिताचा पेपर पुन्हा होणार?

बुलढाणा दि ५(प्रतिनिधी)- बुलढाणा जिल्ह्यात बारावीचा गणिताच्या पेपर फुटीप्रकरणी नवनवे खुलासे समोर येत असुन यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता आहे. या पेपरफुटीच्या तपासाची जबाबदारी डीवायएसपी यामावार यांना देण्यात आली आहे. बुलढाण्यात पेपर…

यवतमाळ शहरात मंत्र्याच्या घरासमोर जमिनीत स्फोट

यवतमाळ दि ४(प्रतिनिधी)- यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी ३०२ कोटी रुपये खर्च करण्यात आलेल्या अमृत योजनेची पुरती वाट लागली आहे. कारण ज्वालामुखी फुटल्यानंतर ज्या पद्धतीने लाव्हा बाहेर येताे अगदी तशाच पद्धतीने रस्ता दुभंगल्याने पाणी बाहेर…

ऐकावे ते नवलच! विठ्ठल मंदिरात सजावट केलेले द्राक्षे गायब

पंढरपूर दि ३(प्रतिनिधी)- आमलकी एकादशीनिमित्त पंढरपूरच्या विठुरायाच्या मंदिराला सजावट करण्यासाठी पुण्यातील एका भविकाने तब्बल १ टन द्राक्ष दिले. दारम्यान, हे द्राक्ष आज सकाळी अर्ध्या तासात गायब झाले आहेत.हे द्राक्ष नेमके कुणी खाल्ले असा…
Don`t copy text!