Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

श्री संत गोराबा काका पालखीतील वारकऱ्यांसाठी दहिटणे नगरीत आरोग्यसेवा

बार्शी दि २०(प्रतिनिधी)- श्री संत गोरोबा काका यांचा कार्तिकी एकादशी निमित्त पंढरपूरला निघालेला पालखी सोहळा चांगदेव पाटलांची कर्मभूमी असलेल्या दहिटणे नगरीत मुक्कामी असताना सोहळ्यातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.…

ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर

मुंबई दि. १७ (प्रतिनिधी) - यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने दिला जाणारा ‘यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार २०२३’ ज्येष्ठ साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर यांना जाहीर झाला आहे. चव्हाण सेंटरच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांनी ही घोषणा…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी होणार विकासकामे

जामखेड दि १५(प्रतिनिधी)- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळ असलेल्या जामखेड तालुक्यातील चौंडी येथे आमदार रोहित पवार यांनी आमदार झाल्यापासूनच महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोट्यवधींची विकास कामे मंजूर करून आणली होती. परंतु, राज्य…

धनत्रयोदशीच्या शुभ मुहूर्तावर सोने खरेदी करत आहात का?

पुणे दि १०(प्रतिनिधी)- सर्वात मोठा सण अशी ओळख असलेल्या दिवाळी सणाची सुरुवात झाली आहे. आज धनत्रयोदशी आहे. या दिवशी सोने खरेदी केली जाते. कारण या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ मानले जाते. या दिवशी अनेकजण लोक सोने-चांदी खरेदी करतात. पण आज…

दिवाळीला गावी जातात? मग ही बातमी तुम्हाला वाचावीच लागेल

मुंबई दि ५(प्रतिनिधी)- मराठा आरक्षण आंदोलन काळात एसटी सेवा बंद असल्याचा फटका प्रवाशांना बसला होता. पण आता ऐन दिवाळी सणात प्रवाशांचे हाण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटी प्रवाशांसह एसटी महामंडळालाही याचा फटका बसण्याची शक्यता आहे. यामुळे…

राज्यातील ज्वलंत प्रश्नावर राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन तातडीने बोलवा

मुंबई दि ३०(प्रतिनिधी)- राज्यात सध्या मराठा, ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला असून या समाज घटकांमध्ये सरकारबद्दल तीव्र नाराजी व संताप आहे. या समाजांकडून आरक्षणची मागणी होत असताना सरकारी पातळीवर समाधानकारक काम होताना दिसत नाही.…

वरुणराजाच्या साक्षीने भावपूर्ण वातावरणात लाडक्या गणरायाला निरोप

पुणे दि २८(प्रतिनिधी)- मागील दहा दिवसापासून घराघरात विराजमान झालेल्या लाडक्या गणरायाला आज निरोप देण्यात आला. विसर्जनादिवशी वरुणराजाचे आगमन झाल्याने विसर्जन सोहळा आणखी रंगतदार झाला अर्थात पुण्यातील मानाच्या पाचही गणपतीचे विसर्जन झाले असून…

नागपूरात नागरिकांना मुसळधार पावसामुळे पुराचा फटका

नागपूर दि २३(प्रतिनिधी)- नागपूर शहरात शुक्रवारी मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कटून टाकले. अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचून भाग जलमय झाले. नागरिकांचे मोठे नुकसान झाले. या वातावरणात नागरिकांना दिलासा, मदतीसाठी जनता पार्टीचे…

वालचंदनगर इंडस्ट्रीज आणि व्हीसीबी इलेक्ट्रॉनिक्सचा आपल्याला सार्थ अभिमान

दिल्ली दि २२(प्रतिनिधी)- 'चांद्रयान-३' मोहिमेत बारामती लोकसभा मतदारसंघातील वालचंदनगर येथील वालचंद इंडस्ट्रीज् आणि खेड शिवापूर येथील व्हिसीबी इलेक्ट्रॉनिक्स या दोन कंपन्यांचेही योगदान असल्याचे सांगताना आपल्याला अभिमान वाटतो, असे उद्गार…

शेतकरी,राष्ट्रवादी काँग्रेस व मित्र पक्षाच्या आमरण उपोषणाला यश

कर्जत दि २१(प्रतिनिधी)- कर्जत जामखेड मतदार संघातील विजेच्या विविध अडचणी दूर व्हाव्यात यासाठी महावितरणकडे वारंवार निवेदने देऊन मागण्या करूनही महावितरण शेतकरी व नागरिकांना होत असलेल्या त्रासाकडे दुर्लक्ष करत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस…
Don`t copy text!