Latest Marathi News
Browsing Category

महाराष्ट्र

वाहतूक पोलिसाची वाहनचालकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण

छत्रपती संभाजीनगर दि २०(प्रतिनिधी)- छत्रपती संभाजीनगर शहरातील एका चाैकात वाहतूक पोलिसाने एका युवकाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे वाहतूक पोलीसांच्या या वर्तनावर संताप व्यक्त केला जात आहे. छत्रपती…

ज्यांना तांत्रिक अडचण आली फक्त त्यांचीच फेर परीक्षा घ्या

मुंबई दि २०(प्रतिनिधी)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने गट-क अंतर्गत सहाय्यक व लिपीक आणि टंकलेखक या पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. टंकलेखनच्या या ऑनलाईन परिक्षेत काही विद्यार्थ्यांना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. महाराष्ट्र…

त्या अभिनेत्रीची एक पोस्ट आणि मुख्यमंत्री शिंदे धावले मदतीला

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- मराठी टेलिव्हिजनविश्वातील अभिनेत्री राधिका देशपांडे ही मधल्या काही काळापासून चांगलीच प्रकाशझोतात आली आहे. राधिका तिच्या अभिनयापेक्षा जास्त तिच्या खोचक सोशल मीडिया पोस्टमुळे अधिकच गाजत आहे. राधिकाने गेल्या काही…

मुख्याध्यापकानेच मारला शालेय पोषण आहारावर डल्ला

छ. संभाजीनगर दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्र शासनाने सुरु केलेला मध्यान पोषण आहार हा लहान मुलांमधील कुपोषण कमी करण्यासाठी घेतलेला निर्णय होता. त्याचबरोबर या पोषण आहाराबद्दल अनेकवेळा निकृष्टतेचा ठपका ठेवण्यात आला आहे.त्याच बरोबर यात अपहार होत…

लग्न सोहळ्यावरुन आल्यानंतर या कारणाने विवाहितेचा मृत्यू

जळगाव दि १३(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात गेल्या महिन्यात महाराष्ट्र भुषण कार्यक्रमात उष्माघाताने १४ जणांचा मृत्यू झाला होता. त्यावेळी नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. पण आता महाराष्ट्रातील वाढलेल्या प्रचंड तापमानामुळे एका…

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन मागे

मुंबई दि १२(प्रतिनिधी)- माजी गृहमंत्री अनिल देशमुख प्रकरणात चर्चेत आलेले मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचे आज निलंबन मागे घेण्यात आले आहे. परमबिर सिंह यांच्या लेटरबॉम्बमुळे संपूर्ण राज्यात आणि पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. राज्याचे…

बेपत्ता मुलींचे काय होते हा प्रश्न शासनाला पडत नाही का?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- राज्यात मुली सुरक्षित नसल्याचं एका धक्कादायक आकडेवारीमधून समोर आलं आहे. या माहितीनुसार राज्यात दररोज सरासरी ७० मुली बेपत्ता होत आहेत. तर गेल्या काही महिन्यात महाराष्ट्रातून ५ हजार ५१० मुली बेपत्ता झाल्या आहेत. ही…

सावधान! आपल्या घरातील मुली महिला सुरक्षित आहेत का?

मुंबई दि ८(प्रतिनिधी)- महाराष्ट्राला काळजीत टाकणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे आपल्या घरातील महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न उपस्थित झाला आहे. कारण मार्च महिन्यात मुंबईसह महाराष्ट्रातून २२०० मुली बेपत्ता झाल्याची चिंताजनक…

मुक्तिसंग्राम अमृतमहोत्सवी वर्ष निमित मराठवाड्यात विविध कार्यक्रम

मुंबई दि २ (प्रतिनिधी)- मराठवाडा मुक्तिसंग्राम अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने मराठवाड्यातील आठही जिल्ह्यात काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय आज घेण्यात आला. हे ऐतिहासिक वर्ष साजरे करण्यासाठी महाराष्ट्र…

‘शिवपुत्र संभाजी’ महानाट्याच्या प्रयोगादरम्यान डॉ. अमोल कोल्हे जखमी

पुणे - छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका जिवंत करणाऱ्या डॉ. अमोल कोल्हे यांच्या पाठीला घोड्यावरुन एन्ट्री घेताना दुखापत झाली असली तरी केवळ महाराष्ट्राचा स्थापना दिन असल्याने १ मे रोजीचा 'शिवपुत्र संभाजी' महानाट्याचा कराडमधील प्रयोग होणार…
Don`t copy text!