Latest Marathi News
Browsing Category

राजकारण

राज्यातील शेतकरी संकटात सरकार मात्र सत्तेत मदमस्त

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील…

हडपसरमध्ये पत्नीला पळवल्याच्या रागातून तरुणावर प्राणघातक हल्ला

पुणे दि १७(प्रतिनिधी)- आपल्या पत्नीसोबत एक तरुण लिव्ह इनमध्ये राहत असल्याने संतापलेल्या पतीने एकाने तरुणावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना हडपसरमध्ये घडली आहे. यासंदर्भात हडपसर पोलीसांनी गुन्हा दाखल करुन घेतला आहे. रात्री हा प्रकार घडला आहे.…

पावसाळी अधिवेशनात विरोधक आक्रमक, सभागृहाचे कामकाज तहकूब

मुंबई दि १७(प्रतिनिधी)- आजपासून विधानसभेचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. अधिवेशनाच्या आदल्या दिवशी विरोधक कुठे आहेत असा प्रश्न सत्ताधारी गटाकडून उपस्थित करण्यात आला होता. पण विरोधकांनी शिंदे फडणवीस सरकारविरोधात पहिल्याच दिवशी आक्रमक…

जनतेच्या प्रश्नावर शिंदे सरकारला अधिवेशनात जाब विचारु

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- पावसाळी अधिवेशनात जनतेचे प्रश्न घेऊन भाजपाप्रणित शिंदे सरकारला काँग्रेस पक्ष प्रश्न विचारेल. शेतकरी, कामगार, गरिब, महिला, कायदा व सुव्यवस्था, महागाई, तरुणांचे प्रश्न आहेत. राज्यातील सध्याचे सरकार शेतकरी विरोधी आहे.…

हा नेता असणार २०२४ च्या निवडणूकीनंतर महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- महाराष्ट्रात इच्छुक मुख्यमंत्र्यांची संख्या वाढतच चालली आहे. अलीकडे अनेक नेत्यांचे वाढदिवस असताना त्यांना शुभेच्छा देताना भावी मुख्यमंत्री असा उल्लेख होताना दिसून येत आहे. पण अजित पवार यांनी पक्षात बंडखोरी करत सत्तेत…

अजित पवार यांच्यासह बंडखोर आमदार शरद पवारांच्या भेटीला

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- राज्याच्या राजकारणात सुरु असलेले धक्कातंत्र थांबण्याचे नाव घेत नाही. शरद पवार यांना धक्का देत अजित पवार आणि समर्थक आमदारांनी भाजपासोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर दोघांमध्ये जोरदार खडाजंगी सुरु आहे. त्यातच अजित पवार…

‘कधी कोणाला सोबत घ्यायचं आणि कधी सोडायचं हे फडणवीसांना कळत’

मुंबई दि १६(प्रतिनिधी)- शिंदे गट भाजपा सरकारमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्याने ताणतणावाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातच राष्ट्रवादीला महत्वाची खाती दिली गेल्याने शिंदे गटात तणावाची स्थिती आहे. अजित पवार यांना झुकते माप दिल्याने शिंदे…

‘तुम्हाला राहायचे असेल तर राहा, नाहीतर जाऊ शकता’

मुंबई दि १५(प्रतिनिधी)- राज्यातील तीन पक्षाच्या मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच पार पडले आहे. यात अजित पवार यांच्याकडे अर्थ खाते देण्यात आले आहे. शिंदे गटाचा तीव्र विरोध असतानाही अजित पवार यांना अर्थ खाते मिळाल्याने अनेक चर्चांना उधान आले…

गटारी अमावस्येनिमित्त भाजपकडून कोंबडी वाटपाचे आयोजन

मुंबई दि १५ (प्रतिनिधी) - आज देव अमावस्या खरेतर आजचा दिवस हिंदु संस्कृतीत महत्वाचा मानला जातो. पण आजचा दिवस बदलत्या संस्कृतीत चक्क गटारी अमावस्या म्हणून साजरा केला जात आहे. तर त्याच गटारीच्या निमित्ताने भाजपाकडून मुंबईमध्ये चक्क कोंबडी वाटप…

त्रिशूळ सरकारच्या मंत्रीमंडळाचे खाते वाटप जाहीर

मुंबई दि १४(प्रतिनिधी)- राज्य मंत्रिमंडळाचे तब्ब्ल दहा दिवसांच्या प्रतिक्षेनंतर खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. खातेवाटपात सरकारमध्ये नुकत्याच सामील झालेल्या अजित पवार गटाची छाप दिसून आली. महत्वाची खाती मिळवत अजित पवार गटाने एकनाथ शिंदे…
Don`t copy text!